श्रीक्षेत्र कोडोली येथील ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम कृषी विकास समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच लक्षीबाई इंगोले
यांच्या अध्यक्षेखली दि १२ जून ला नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाच्या सूक्ष्म नियोजनची पहिली सभा घेण्यात आली यावेळी ग्राम
कृषी विकास समितीचे सदस्य तथा उपसरपंच गजानन राऊत,माजी पोलीस पाटील सुरेश पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
यावेळी समितीचे पदसिद्ध सहसचिव तथा कृषी सहाय्यक आर जी महींद्रे आणि एस जी पवार यांनी नानाजी देशमुख कृषी
संजवनी प्रकल्पा बद्दल संपूर्ण माहिती दिली त्यामध्ये मशाल फेरी,गाव नकाशा महिला सभा,प्रभात फेरी, शिवार फेरी
अंतिम आराखडा मंजूरी करिता ग्रामसभा हे सर्व कार्यक्रम चार दिवसात करावे लागणार असून सार्वजनिक आणि वैयक्तिक
योजना शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पातून मिळणार आहे.
त्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगितले कार्यक्रमाला महिंद्र भगत,
सुd सुदाम तायडे,देवराव शिंदे,सुधाकर चव्हाण,धीरज पवार,अशोक उडाखे, सतिष देशमुख,गोपाल भवाळ ,गजानन देशमुख,
कांन्हा भवाळ,शंकर उडाखे,किशोर राठी, बाबाराव तायडे,रमेश लोंढे,गजानन पवार,गुलाब भगत,
प्रफुल सिरसोदे,सचिन चव्हाण यादी शेतकरी उपस्थित होते.