शेतकऱ्यांचे झाले हाल
वाशिम जिल्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज दिनांक 12 जुन 2025 गुरुवार रोजी शेतकऱ्यानी विक्रीसाठी आणलेले
सोयाबीन मार्केट कमीटीचे बांधून असलेले छ्तामध्ये व्यापाऱ्यांचे सोयाबीन टाकलेले असल्याने
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
शेतकऱ्यांच्या साठी जागा नसल्याने उघडयावर सोयाबीन टाकावे लागले ,वजनकाटे चालु असतांना पावसाळयाचा पहीला पाऊस आल्याने
शेतकऱ्यांच्या शेतमाल शेकडो क्विंटल पूर्णपणे ओला झाला असुन भिजला आहे .
व्यापारांचा माल ओट्यावर सुरक्षीत आहे .नाणेटंचाई मुळे मंगरूळपीर बाजार समीती बंद होती .
शेतकऱ्यांनी बी -बियाणे व खते , घेणेसाठी सोयाबीन आज रोजी विक्रीस आणले .
तर व्यापा ऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर असा कृषी उत्पन्न बाजार समीती चा भेदभाव दिसुन आला .
महाराष्ट्र राज्यातून कौतुकास पात्र ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रोजी शेतकऱ्यांचा ओला झालेल्या मालाला जबाबदार कोण ?
सावरगांव येथील शेतकरी तेजस जनार्धन राऊत (पाटील) यांनी यापूर्वीच काल दिनांक 11 जुन2025 बुधवार रोजी
कृषी उत्पन्न बाजार समीतीला निवेदनात पावसाची नेसर्गीक आपत्तीची भिती व्यक्त करून अवगत केले होते.
तरीही कृषी उत्पन्न बाजार समीतीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची आपत्तीची वेळ शेतकऱ्यांवर आणली यासाठी
जबाबदार असणांऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी तेजश राऊत यांनी केली .
यापुढे शेतकऱ्यांच्या शेतमाल छ्ता खाली टाकावा नाही तर शेवटी देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या नशीबी हाल ?
Read Also : https://ajinkyabharat.com/ghodgaon-thethe-tufan-vadi-vyane-kitaye-kisa-sansar-ughdyavar/