अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथील गणेश रामकृष्ण ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी रूपाली हिला शेजारी
राहणाऱ्या अविनाश दामोदर याने फूस लावून पळवून नेल्याचा गंभीर आरोप केला आहे.
यासंदर्भात त्यांनी १३ मे २०२५ रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली.
Related News
“पुन्हा एकत्र येणार काका-पुतणे? शरद पवारांनी भाजपला ठेवला दूर, युतीसाठी अजित पवारही पर्यायात”
विठ्ठल मोहोड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
मुर्तिजापूर; रोशनपुऱ्यात थंडपेयाच्या दुकानास भिषण आग:
‘विमानने पकडली अचानक वेग आणि तात्काळ बंद झाल्या लाइट्स…’ – बचावलेल्या विश्वास कुमार यांचा थरारक अनुभव
गौतम गंभीर भारतात परतला; आईला हृदयविकाराचा झटका,
वादळाचा कहर! जानोरीमेळ गावात अवघ्या २० मिनिटांत उध्वस्त संसार; अनेकांचे संसार उघड्यावर
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, पळून जाण्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी खुद्द तक्रारकर्त्यांनी शोधून पोलिसांच्या हवाली केली आहे.
तरीदेखील आरोपी आणि महिलेचा ठावठिकाणा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
पोलिसांचं स्पष्टीकरण :
तपास अधिकारी उमेश दुतोंडे यांनी सांगितले की, गणेश ठाकरे यांच्या तक्रारीनंतर
सौ. रूपाली आणि अविनाश दामोदर यांचा शोध सुरू असून, लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
चौकट:
-
चारचाकी वाहनाचा तपास तक्रारकर्त्यांनी स्वतः केला
-
पोलीस अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लावण्यात अपयशी
-
तक्रारदाराची पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी
उपसंहार:
या प्रकरणात पोलिसांची कार्यपद्धती आणि तपासातील गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून,
तक्रारदारांनी न्याय मिळावा म्हणून पुन्हा एकदा पोलिसांकडे जोरदार मागणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/marriage/