पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरीही तो आता त्याचा जोर पुन्हा दाखवणार हवामान खात्याने दिला .
या जिल्ह्यांना अलर्ट गेल्या काही दिवसांपासून मान्सून च्या आगमनानंतर पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलेला आहे.
परंतु आता काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या
Related News
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
आगमनाने शेतपिक घरांसहित रस्त्यांचे देखील नुकसान झाले होते .अशातच राज्यातील पावसा
संदर्भात हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने मराठवाड्यासह विदर्भाला सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
यासह छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड सह लातूर जिल्ह्याला देखील हवामान खात्याने अलर्ट केलेला आहे.
तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यात पुन्हा एकदा उकाडा चे वातावरण निर्माण झाले आहे.
तरीसुद्धा पुढील काही दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यामुळे हवामान खात्याने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.