अकोला | प्रतिनिधी
अकोल्यात आज पहाटे आयकर विभागाने मोठी कारवाई करत पाच प्रमुख सराफा व्यापाऱ्यांच्या
दुकानांवर एकाच वेळी धाड टाकली. नागपूर आणि मुंबई येथील
Related News
मुंबई | वाढत्या घरांच्या किमतीमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये घर खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.
मात्र, घराच्या स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादाय...
Continue reading
23 एप्रिल 2025 रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतले होते.
14 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता, अटारी-वाघा सीमारेषेवरील संयुक्त तपासणी चौकी...
Continue reading
मुंबई | सोशल मीडियावर आपल्या अतरंगी फॅशनसाठी सतत चर्चेत असलेली अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर
उर्फी जावेद यंदा कान्स फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज होती.
मात्र तिचा...
Continue reading
शोपियां (जम्मू-काश्मीर) – १३ मे २०२५ रोजी शोपियां जिल्ह्यातील शुकरू केलर भागात सुरक्षा दलांनी
‘ऑपरेशन केलर’ अंतर्गत मोठी कामगिरी करत लष्कर-ए-तोयबा (LeT) व त्याच्याशी संलग्न असलेल्...
Continue reading
अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात वडील आणि मुलगा
गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत आहे."
"घटनास्थळ आहे – पातुर रोडवरील अमनद...
Continue reading
मुंबई | आर्थिक प्रतिनिधी
जागतिक बाजारात सतत चढ-उतार होत असताना, सोन्याच्या किंमतीत देखील मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत "सोनं खरेदी करावं की विकावं?" या प्रश्नाने...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात देशभक्तीची लाट उसळली असतानाच मुंबईतील एका जोडप्याने शहीद
मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. स्वतःच्या परदेश द...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टाच्या ५२व्या सरन्यायाधीशपदाची (Chief Justice of India - CJI) शपथ घेण्यापूर्वी
बी. आर. गवई यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना हात जोडून अभिवादन केल...
Continue reading
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
क...
Continue reading
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई ...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्...
Continue reading
आयकर अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून,
व्यापाऱ्यांनी करचुकवेगिरी केल्याच्या माहितीच्या आधारावर ही धाड
टाकण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही कारवाई सुरू असताना संपूर्ण सराफा बाजारपेठेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अनेक व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण पसरले असून,
बाजारपेठेतील व्यवहारही काही वेळासाठी ठप्प झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यापाऱ्यांच्या बँक व्यवहार,
रोकड आणि सोन्याच्या साठ्यावर तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे अकोल्यातील आर्थिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shaheed-murali-nayak-yanchaya-kutumbasathi-pardesh-yatra-canceled/