प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो, वाट्टेल ते करण्याची तयारी असते.
चंद्र-तारे तोडून आणण्याची भाषाही प्रेमवीर करत असतात.
पण छत्रपती संभाजीनगरमध्ये तर प्रेमवीरांनी जो कारनामा केला ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
Related News
पातूर :
तालुक्यातील सुकळी येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास नकार
दिल्याने तलाठी व शेतकऱ्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याची घटना ३ जून रोजी घड...
Continue reading
अकोट
अकोट तालुक्यात एकाच दिवशी दोन युवकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार बोर्डी येथील २४ वर्षीय व रामापूर येथील २७ वर्षीय या दोन युवकांनी स्वतः...
Continue reading
शेजाऱ्या सोबत वाद झाल्यानंतर बाहेरगावी जात असताना अकोल्यातील एका परिवाराचा
अपघात झाला या अपघातात त्यांच्या 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला ,
तर मुलीच्या वडिलांना मोठी दुखापद झाली...
Continue reading
अकोल्यात बकरी ईद निमित्ताने म न पा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने
यांनी त्यांच्या दालनात म न पा क्षेत्रामध्ये बकरी ईद निमित्त होणारी जनावरांची कुर्बानी
व त्या मध्यमातून न...
Continue reading
बाळापुर तालुका अंतर्गत येत असलेले कळंबा बुद्रुक येथे दिनांक 6/6/2025 रोजी मा. आमदार साहेब नितीन बापू देशमुख
यांच्या वाढदिवसानिमित्त व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्...
Continue reading
कर्नाटक | 4 जून 2025
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावत इतिहास रचला.
मात्र या आनंदाच्या क...
Continue reading
बेंगलोर मध्ये आर सी बी ची (RCB) विक्ट्री परेड मध्ये सात लोकांचा मृत्यू लाठीचार्ज झाल्यानंतर झाली
धावपळ काही लोक त्यामध्ये घायल बेंगलुरु मधून यावेळी सर्वात मोठी बातमी समोर येत आह...
Continue reading
तेल्हारा, दि. ३ (ता.प्र.) –
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून काही
लाभार्थ्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट राहिले आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यां...
Continue reading
रोहित पवारांनी हेलिकॉप्टर मधून उतरून ग्राउंड लेव्हल वर येऊन काम करावं
असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.
अजित पवार पक्षात एकाकी पडले असल्याचं राष...
Continue reading
गोरखपूरच्या सहजनवा पोलीस ठाण्याच्या बाहिलपार गावात हृदयद्रावक घटना घडली आहे.
अंगद शर्मा नावाच्या पतीने आपल्या पत्नी नेहा हिचा गळा चिरून खून केला आणि सुमारे एक
तास तिच्या मृतदेहाज...
Continue reading
उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कानपूर दरम्यानचा प्रवास आता फक्त ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
लखनऊ विकास प्राधिकरण (LDA) ने या महत्त्वाकांक्षी रॅपिड रेल प्रकल्पासाठी
...
Continue reading
गेल्या १५ दिवसापासून जियो कंपनीच्या मोबाईल नेटवर्कचा खेळखंडोबा झाला आहे,
परिणामी जियो मोबाईल नेटवर्क धारक फार कंटाळले आहेत सुरुवातीला ग्राहकांना लाडीगोडीने
लोकांना जियो सिम घ...
Continue reading
त्यांनी चक्क प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो, वाट्टेल ते करण्याची तयारी असते.
चंद्र-तारे तोडून आणण्याची भाषाही प्रेमवीर करत असतात.
पण छत्रपती संभाजीनगरमध्ये तर प्रेमवीर चक्क चोर बनले.
हो, हे खरं आहे. एका प्रेमवीराने त्याच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी आणि शॉपिंग करून देण्यासाठी
पैसे नसल्याने दोघांनी 1-2 नव्हे तब्बल 14 बाईक्स चोरल्या.
तर दुसरीकडे पत्नीच्या विरहामुळे दु:खी झालेल्या एकाने 15 बाईक्स पळवल्या.
सिडको पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीच्या बाईक्सही जप्त केल्या आहेत.
या अनोख्या बाईक चोरीमुळे शहरातील नागरिकांचं मात्र धाबं दणाणलं आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बायको गेली माहेरी, पती बनला चोर
मिळालेल्य माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरात दोन
वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी 29 चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या.
पत्नी सोडून माहेरी गेलेल्या विरहात पती दु:खी झाला, आणि सिरपची नशा लागली.
मात्र नशा करण्यासाठी पैसे नसल्याने एका आरोपीने चक्क 15 बाईक्स चोरल्या.
त्या पैशांचा गैरवापर तो करत होता. दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतलं.
एवढंच नव्हे तर चोरी केलेल्या पंधरा दुचाकीदेखील त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
मोहम्मद हमीद अहमद सिद्दिकी असं या आरोपीचे नाव असून
त्याने शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून या दुचाकी चोरल्या होत्या.
लव्ह मॅरेज करायचं, गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी चोरल्या बाईक्स
तर दुसरीकडे प्रेम विवाह करायचा आहे. मात्र प्रेयसीला भेटवस्तू आणि शॉपिंग
करण्यासाठी पैसे नसल्याने दुचाकी चोरणाऱ्या 2 प्रेमवीरांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
आणि त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त केल्या. अजय विजय वाकडे आणि कैफ रफिक शेख
अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही बिडकीन मधून दुचाकी चोरायचे आणि शहरात
आणून अगदी स्वस्त भावात 5 ते 7 हजार रुपयात दुचाकीची विक्री
करायचे अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलिस आणि गुन्हे शाखा करत आहे.
मात्र या अनोख्या बाईक चोरांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.