अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती
सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सीसीआयकडून (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी बंद
असल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प दरात कापूस विकावा लागत आहे.
तसेच सोयाबीनला अवघा 4000 रुपयांपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मुख्य मागण्या
- महायुती सरकारने आश्वासित केलेली शेतकरी कर्जमाफी तात्काळ लागू करावी
- भावांतर योजना त्वरित अमलात आणावी
- कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांची शासकीय खरेदी सुरू करावी
या मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून,
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Read more here : https://ajinkyabharat.com/bu-azmi-video-abu-azhmi-yanchaya-decorated-vidhanam-ufanar-c/