अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती
सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सीसीआयकडून (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी बंद
असल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प दरात कापूस विकावा लागत आहे.
तसेच सोयाबीनला अवघा 4000 रुपयांपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मुख्य मागण्या
- महायुती सरकारने आश्वासित केलेली शेतकरी कर्जमाफी तात्काळ लागू करावी
- भावांतर योजना त्वरित अमलात आणावी
- कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांची शासकीय खरेदी सुरू करावी
या मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून,
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Read more here : https://ajinkyabharat.com/bu-azmi-video-abu-azhmi-yanchaya-decorated-vidhanam-ufanar-c/