भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा
आणि फौजदारी प्रक्रिया संहिता हे तीन सुधारित फौजदारी कायदे
1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून देशात लागू झाले आहेत.
Related News
Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला — शहरातील वखरे लेआउट परिसरात अज्ञात चोरट्याने चक्क न्यायाधीशाच्या घरातच डल्ला
Continue reading
stray कुत्र्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारांना फटकारा; म्हटलं – “देशाची प्रतिमा मलिन झाली आहे”
सर्वोच्च न्यायालयाने stray कुत्र्यांच...
Continue reading
महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष? — संजय राऊतांचा शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट आणि त्याचे अर्थ
मुंबई — शिवसेना (उद्धव भाग)चे खासदार आणि भाष्यकार संजय
Continue reading
सचिन सांघवी यौन शोषण आरोप: प्रकरणाची पार्श्वभूमी
सचिन सांघवी यौन शोषण आरोपामुळे अटक; ‘स्त्री 2’ मधील ‘आज की रात’ गाण्याचा कंपोजर पोल...
Continue reading
5 वर्षांपूर्वी हरवलेल्या तरुणाचा हत्याकांड: धक्कादायक प्रकरण उघडले
यामुळे तपासाला गती मिळाली आणि पोलिसांनी आरोपीला ...
Continue reading
अमेरिका-चीन व्यापार युद्ध: जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, भारतावरही परिणाम – आयएमएफचा थेट इशारा
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव सध्या जागति...
Continue reading
करुणा शर्मांच्या आरोपांनी बीडमधील राजकीय वातावरणात खळबळ
बीड – ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेत करुणा शर्मांनी केलेले आरोप सध्या राज्याच्या राजकीय मंडळीत ज...
Continue reading
काश्मीर मुद्दा: रशियाची पाकिस्तानला पहिल्यांदाच खरी सुनावणी
काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर च...
Continue reading
सुप्रीम कोर्टाची दिलासा: तेलंगणा महिला पत्रकारांच्या पुनःहिरकावावर रोक
तेलंगणामधील दोन महिला पत्रकारांना पुन्हा अटक होण्यापासून सुप्रीम कोर्टाने तात्प...
Continue reading
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा फसवणूक प्रकरणात न्यायालयाचा कठोर निर्णय
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पती व बिझनेसमन राज कुंद्रा या...
Continue reading
मोदींचा ७५ वा वाढदिवस : अमित शाह ते देवेंद्र फडणवीस – मोदींबरोबरच्या आठवणीमधील भावनिक किस्से
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर २०२५) आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या महत...
Continue reading
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत - पाकिस्तान क्रिकेट
सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ
निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागातवास्तव्यास असणाऱ्या मुस्...
Continue reading
गेल्या वर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं होत.
विधेयक मंजूर करताना दोन्ही सभागृहात मिळून
यावर फक्त पाच तास चर्चा झाली होती.
त्याचवेळी विरोधी बाकांवरील 140 हून अधिक खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं होतं.
देशाची न्यायव्यवस्था बदलणाऱ्या कायद्यांवर
संसदेत सखोल चर्चा होणं गरजेचं असल्याचं मत,
त्यावेळी विरोधकांसह अभ्यासकांनी मांडलं होतं.
देशात आजपासून (1 जुलै) हे नवे कायदे लागू झाले आहेत.
भाजपची सत्ता नसलेल्या अनेक राज्यांनी या कायद्याला विरोध केला आहे.
त्यावर राज्य सरकारांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत
त्यांच्या पद्धतीनं बदल करता येणार असल्याचं,
रविवारी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
सोमवारपासून भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973
आणि भारतीय पुरावा कायदा 1872 ची जागा भारतीय न्याय संहिता (BNS),
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS),
आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) यांनी घेतली आहे.
नव्या भारतीय न्याय संहितेत नवीन गुन्ह्यांचाही समावेश आहे.
लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक झाल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास हा त्यापैकी एक आहे.
तसंच वंश, जात, समुदाय किंवा लिंग याच्या आधारावर मॉब लिंचिंग झाल्यास
जन्मठेपेपर्यंतची तसंच सोनसाखळी किंवा पाकिट हिसकावणे
अशा गुन्ह्यांसाठी शिक्षा तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
UAPA सारख्या दहशतवादविरोधी कायद्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
देशभरातील 650 हून अधिक जिल्हा न्यायालयं आणि 16,000 पोलीस ठाण्यांना
1 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ही नवीन प्रणाली स्वीकारायची आहे.