येत्या 26 जुलैपासून फ्रान्समध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे.
भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीने देशभरातील खेळाडूंना
मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
Related News
प्रसिद्ध युट्यूबरच्या घरात धक्कादायक प्रकार; कूकच्या घृणास्पद कृत्याचा CCTV फुटेज व्हायरल
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले युट्यूबर लखन अर्जुन रावत आणि त्यांची पत्नी नीतू बिष्ट सध्या...
Continue reading
इराण प्रवासावर भारतीय दूतावासाचा कडक सल्ला: नागरिकांना कोणत्याही मार्गाने प्रवास न करण्याचे आवाहन
मध्य पूर्वेत वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
इराणचा मोठा निर्णय! 50 दिवसांनंतर एअरस्पेस अंशतः खुला, भारतासह जगभरातील विमानांना मोठा दिलासा
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर आता
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय; प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल
इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामात आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Continue reading
मुंबई : आयपीएल 2026 मधील Rajasthan Royals आणि Royal Challengers Bengaluru यांच्यातील सामन्यानंतर एक खास प्रसंग पाहायला मिळाला. राजस्थानने दमदा...
Continue reading
Allu Arjun च्या वाढदिवसाच्या दिवशी ‘राका’ टायटलसह मोठी घोषणा – ॲटली सोबतचा भव्य ब्लॉकबस्टर
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार Allu Arjun आ...
Continue reading
Allu Arjun च्या ४४व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाजलेल्या संवादांची आठवण
भारतीय चित्रपटसृष्टीत Allu Arjun हे नाव प्रत्येक चित्रपटप्रेमीच्या तोंडा...
Continue reading
Pune, April 6, 2026 – पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात भोंदू ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण...
Continue reading
याबाबत त्याने एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया
हँडल वर आपलोड केला आहे.
कोहलीने त्याच्या चाहत्यांना खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
देशाचा अभिमान आणि एकतेच्या महत्त्वावर जोर देऊन
भारताच्या गौरवासाठी प्रयत्न करा,
असे विराटने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
“आपले भाऊ आणि बहिणी पॅरिसला निघाले आहेत,
पदकांसाठी भुकेले आहेत. आपल्यातील एक अब्ज लोक त्यांना
चिंताग्रस्त आणि उत्साहित पाहत असतील कारण आपले खेळाडू
ट्रॅक, मैदानात, कोर्ट, रिंगमध्ये पाऊल टाकणार आहेत.
भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून भारत, भारत, भारत असा जयघोष करत
तिरंगा उंचावलेला दृढ निश्चित दिसतील असे विराटने म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/pakistan-government-increased-problems-for-imran-khan/