सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये नागपूरमध्ये झालेल्या राड्याला कोण जबाबदार आहे
याविषयी वक्तव्य केले आहे.महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला १७ मार्च रोजी हिंसक वळण आले.
नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला.
Related News
दारूच्या वादात काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहेय.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलोनी भागात एका
बंद घरात 30 वर्षीय युवक कुणा...
Continue reading
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
Continue reading
अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .
१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
...
Continue reading
अकोट : अकोट शहरातील अंजनगाव रोड, शिवाजी हायस्कूल बाजूला राहणारे गजानन
वासुदेव वानखडे वय 59 वर्ष रोड वरून चालत जेवण करण्यासाठी घरी पाई चालत येत असताना,
मागील बाजूने येणाऱ्या ए...
Continue reading
अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळ...
Continue reading
डी डी ए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी
नोकरी मिळण्याची संधी 1383 पदांवर सर्वात मोठी भरती
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटी मध्ये ज्युनियर इंजिनियर सहित इतर पद...
Continue reading
अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन करून
ऑफ्रोह संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निर्देशने केली.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या २८ एप्रिल 2025 त्या ...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील
सातपुड्यातुन येणाऱ्या घोगा नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्यासाठी कंत्राटदाराने
मोठी नाली खोदकाम सुरू केले ...
Continue reading
अकोट : शहराल अकोला नाका ब्रिजवर पथदिवे लावणे संदर्भात 6 नोव्हेंबर 2023 रोजी
वंचित बहुजन आघाडीचे विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
सायंकाळच्या वेळेस...
Continue reading
अकोला जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच जिल्ह्यातील
नगरपालिका नगरपंचायत व महानगर निवडणूक संदर्भात अकोला जिल्हा
वंचित बहुजन आघाडी समन्वयक म्हणून माजी आमदार एड ...
Continue reading
मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृष्य अवकाळी पावसाने
अकोला जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, या पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६
हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराच...
Continue reading
राज्याच्या पोलिस विभागात अलीकडेच करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेत
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे
आदेश नुकतेच जारी करण्यात आले.
यामध्ये वाहतूक शाखा प्रमुख सुनी...
Continue reading
दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले.
अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना पोलीसही जखमी झाले.
दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले.
औरंगजेबच्या कबरीचा वाद हा ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुरु झाला. आता यावर एका अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत आहे.
बिग बॉस १३मध्ये सहभागी झालेला अभिनेता आणि राजकीय विश्लेषक तहसीन पूनावालाने ट्विटरवर
‘या सगळ्याला विकी कौशल नाही तर थर्ड ग्रेड अभिनेत्री जबाबदार आहे’ अशी टिप्पणी केली.
आता हा अभिनेता नेमकं काय म्हणाला जाणून घ्या…‘ज्याने छावासारखा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा दिला आणि
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली त्या अभिनेत्याला, विकी कौशलला नागपूरमधील राड्यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे.
हे फारच खेदजनक आहे. एखादी कला मग ते सिनेमा असो, पुस्तक असो किंवा सर्जनशीलता असो त्याच्यात दंगल भडकावण्याची ताकद नसते.
ही कला फक्त समाजाला आरखा दाखवून देऊ शकते ना की आग पेटवू शकते.
जर सिनेमात प्रॉब्लम असेल तर तो पाहू नका किंवा चांगला बनवण्याचा प्रयत्न करा, कोणाला पुस्तक आवडलं नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करा
किंवा याहून अधिक चांगली कथा लिहा’ असे अभिनेता म्हणाला. पुढे तो म्हणाला, ‘हिंसा करणे हा कोणाचाही अधिकार नाही.
या सगळ्यामागचा खरा गुन्हेगार हा अबु आजमी आणि तिसऱ्या दर्जाची अभिनेत्री आहे. त्यांनीच केवळ उजव्या
विचारसणीच्या लोकांना विरोध करायचा म्हणून औरंगजेबाचा उदो उदो केला.
इतकच नाही तर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे आणि तेलंगणाचे आमदार टी राजा यांनीही आगीत तेल ओतले.
तुम्ही लक्षात घ्या, आजमींचे, नितेश राणेंचे आणि टी राजांची मुले या दंगलीत रस्त्यावर नव्हती.
कारण विशेषाधिकार असलेल्या या लोकांनी अराजकता निर्माण केली आणि याचा त्रास गरिबांना सहन करावा लागला.
हा द्वेष पसरवणे थांबूया. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंदचा नारा देऊया. रमजानच्या या महिन्यात एकमेकांनाच
आपले कुटुंब समजून एकत्र येऊन आलिंगन देऊया. भारत अविभाजितरित्या विकास करो आणि समृद्ध होवो.’