देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठयांना मदत करणे
सरकारने थांबवले आहे. फडणवीसांनी ही मदत रोखली आहे,
Related News
रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात कपात !
जेसीबी चालक तरुणाची गळफास लावून आत्महत्या
पावसाने विश्रांती घेतली असली तरी तो पुन्हा आपला जोर दाखवणार…
पातूरच्या माळराजुरा फाट्यावर बर्निंग ट्रकचा थरार
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात साजरा
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
तातडीने ही मदत वाटप सुरू करावी अन्याथा राज्यात पुन्हा मोठे
आंदोलन उभे करीन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी
राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
सरकार गोरगरीब मराठ्यांना जाणून बुजून त्रास देत आहे.
त्यामुळे हा त्रास मी सहन करू शकत नाही. हा त्रास असाच सुरू राहिल्यास
राज्यात आणखी मोठे आंदोलन उभे करीन असा इशाराही यावेळी
जरांगे यांनी अंतरवालीत दिला. जुन्या कुणबी नोंदी सापडूनही अधिकारी
दखल घेत नाहीत. सरकारने या अधिकाऱ्यांना समज द्यावी.
तसेच गावा- गावातील मराठ्यांनी घरातील जुन्या दस्तवेजात देखील
जुन्या नोंदी शोधाव्या. ग्रामपंचायतीत देखील गावा-गावात नोंदी शोधाव्या असे,
आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले. यावर बोलताना त्यांच्याशी
बीड विधानसभा मतदार संघाबाबत चर्चा झाली नाही,
मात्र इच्छुक असणे हा दोष नाही इच्छुक कुणीही असू शकतो.
Read also: https://ajinkyabharat.com/it-is-beneficial-to-consume-rikamyapoti-tulshicha-leaves-in-the-morning/