अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथील गणेश रामकृष्ण ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी रूपाली हिला शेजारी
राहणाऱ्या अविनाश दामोदर याने फूस लावून पळवून नेल्याचा गंभीर आरोप केला आहे.
यासंदर्भात त्यांनी १३ मे २०२५ रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली.
Related News
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
वादळीवारासह घराचे तीन पत्रे उडाले जखमींना तात्काळ निंबा येथे दवाखान्यात दाखल
मोठा खुलासा! अहमदाबाद विमान अपघातामागे पक्ष्यांची धडक; दोन्ही इंजिन बंद, 100 हून अधिकांचा मृत्यू
दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान
अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवासी म्हणून उपस्थित
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परिसरात वादळी वाऱ्यासह,गारपीट
अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा – नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ टायर जाळून शेतकऱ्यांचा तीव्र निषेध
खामगाव येथे मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे उपस्थिती
राज ठाकरे – फडणवीस भेटीवर अजित पवारांचा संतुलित प्रतिसाद; “हीच महाराष्ट्राची संस्कृती”
अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघात; २३८ प्रवासी होते सवार
पातूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर – शिर्ला, गोळेगाव आणि चोंढी येथे पशुधनाचा मृत्यू
मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, पळून जाण्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी खुद्द तक्रारकर्त्यांनी शोधून पोलिसांच्या हवाली केली आहे.
तरीदेखील आरोपी आणि महिलेचा ठावठिकाणा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
पोलिसांचं स्पष्टीकरण :
तपास अधिकारी उमेश दुतोंडे यांनी सांगितले की, गणेश ठाकरे यांच्या तक्रारीनंतर
सौ. रूपाली आणि अविनाश दामोदर यांचा शोध सुरू असून, लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
चौकट:
-
चारचाकी वाहनाचा तपास तक्रारकर्त्यांनी स्वतः केला
-
पोलीस अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लावण्यात अपयशी
-
तक्रारदाराची पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी
उपसंहार:
या प्रकरणात पोलिसांची कार्यपद्धती आणि तपासातील गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून,
तक्रारदारांनी न्याय मिळावा म्हणून पुन्हा एकदा पोलिसांकडे जोरदार मागणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/marriage/