जितापूरमध्ये वाघाचा कहर! सलग तिसऱ्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट, वन विभागावर रोष
जितापूर परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान वाघाने शेतकरी गजानन मंगळे यांच्या गाईवर हल्ला करून तिची शिकार केली. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.
विशेष म्हणजे, ही सलग तिसरी घटना असून याआधीही वसुबारसच्या दिवशी मंगळे यांच्या घराशेजारील गोठ्यातून वाघाने शिकार केली होती. या सततच्या हल्ल्यांमुळे जितापूर, शेलगाव, आणि जवळील खेड्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र दहशत निर्माण झाली आहे.
Related News
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
Nepal च्या महापुरानंतर बालेन शाहांचा मोठा दावा; भारत, चीन आणि अमेरिकेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्याची शक्यता
Nepal : Nepal मध्ये काही दिवसांपूर्वी आले...
Continue reading
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मो...
Continue reading
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! 10 हून अधिक भौतिक सुविधांचे दिमाखात लोकार्पण
कुरणखेड : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कुरणखेड येथील गजानन ...
Continue reading
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पतीच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर पत्नीनेही घेतलं टोकाचं पाऊल
1 महिन्यात गायकवाड कुटुंबावर दुहेरी आघात; पतीनंतर पत्नीनेही...
Continue reading
अकोला पासपोर्ट कार्यालयात अतिरिक्त काउंटर, कर्मचाऱ्यांची मागणी
अकोला, दि. १२ ऑगस्ट २०२६ : अकोला आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला येथील पासपोर्ट कार...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही ...
Continue reading
अकोला शिक्षक बदली घोटाळ्यावर प्रशासनाचा मोठा प्रहार! 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली; 136 दोषींवर कठोर कारवाई
अकोला : अकोला जिल्हा परिषद शिक्...
Continue reading
गावातील नागरिकांनी सांगितले की, आता लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. संध्याकाळीच गावात संचारबंदीचे वातावरण असून, शेतात काम करतानाही शेतकरी भयभीत आहेत.
दरम्यान, गावकऱ्यांचा वन विभागावर तीव्र रोष आहे. “कागदी पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या नावाखाली वन विभाग फक्त भोपळा देतोय,” असा आरोप संतप्त ग्रामस्थ करत आहेत. त्यांनी त्वरित वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की, जर वन विभागाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर गाव बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
read also : https://ajinkyabharat.com/vijecha-dhak-basun-kamgarcha-death-2-lahan-mulinwar-aichi-responsibility/