छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात
आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादी
आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि
सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद्यांच्या
विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष
म्हणजे सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात अजूनही चकमक
सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे चकमकीत मारल्या
जाणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या
चकमकीत पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवान जखमी किंवा
कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली
नाही. पण या कारवाईत पोलिसांना नक्षलवाद्यांकडील एके ४७
सारखे अनेक हत्यार, तसेच स्फोटके बनवण्याचं सामान मिळाले
आहे. सर्व हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत. स्थानिक पोलिसांना
नक्षलवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली होती. नारायणपूर-
दंतेवाडी सीमेवर माड परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी
असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा
दलाच्या जवानांकडून संयुक्तरित्या अँट नक्शल ऑपरेशन सुरु
करण्यात आलं. यावेळी नक्षलवाद्यांकडून पोलिसांच्या दिशेला
गोळीबार सुरु करण्यात आला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून
गोळीबार सुरु केला. गडचिरोलीपासून अडीचशे किलोमीटरवर हे
घटनास्थळ आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा व नारायणपूर या दोन
जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये काही
नक्षली दबा धरुन बसल्याची माहिती छत्तीगडच्या सुरक्षा यंत्रणेला
मिळाली होती. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी
संयुक्तपणे नक्षल्यांविरोधात अभियान राबविले. यावेळी अचानक
जवानांच्या दिशेने नक्षल्यांनी गोळीबार केला. या चकमकीत
आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश
आलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mukesh-ambani-mutual-fund-entry/