सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी
अजून एकदा अशा प्रकारची धमकी येऊन धडकली. 10
Related News
धक्कादायक! शाळेत अंदाधुंद गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 15 विद्यार्थी गंभीर जखमी, परिसरात भीषण खळबळ
Thailand School Firing: थायलंडमधील एका शाळेत शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण
Continue reading
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
शिवसेना कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; न्यायमूर्तींच्या निरीक्षणांनी वाढली उत्सुकता
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर ...
Continue reading
किआचा मेगा प्लॅन! भारतात येणार EV, हायब्रिड आणि फॅक्टरी-फिटेड CNG कारची नवी फौज; ऑटो बाजारात वाढणार स्पर्धा
भारतीय ऑटोमोबाईल बाजार झपाट्याने बदलत अस...
Continue reading
अंतिम संस्काराचा व्हिडिओ पाठवा... ५१०० रुपये पाठवले, पण वडिलांच्या अखेरच्या प्रवासालाही तिन्ही मुली गैरहजर; सोनीपतची घटना हेलावणारी
हरियाणातील सोनीपतमध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७...
Continue reading
तुमच्या कारमध्ये ABS आणि EBD आहे का? पावसाळ्यात जीव वाचवणारे हे दोन महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम?
पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ABS आणि EBD का आहेत अत्यावश्यक?
पा...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादाची ...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
वेगवेगळ्या फ्लाईट्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात
आली. इंडिगो आणि अकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी पाच
विमानांसाठी हा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर सुरक्षा
यंत्रणा अलर्ट झाल्या. यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
मुंबईतून इस्तांबूलकडे रवाना होत असलेल्या फ्लाईट 6E 17
मध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली. प्रवाशांची सुरक्षा आणि
चालक दलाची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा
यंत्रणेसोबत काम करत आहोत आणि सावधगिरीने पावलं टाकत
असल्याची माहिती इंडिगोने दिली आहे. या सोमवारपासून
आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांना जवळपास 70 वेळा बॉम्बने
उडवण्याची धमकी आलेली आहे. या सर्व धमक्या अखेर फोल
ठरल्या आहेत. या धमक्यामुळे सुरक्षेसाठी मार्ग बदलण्यात आला.
अथवा त्यांच्या उड्डाण वेळेत बदल करण्यात आला आहे. नागरी
विमान वाहतूक मंत्रालयाने या धमक्याविषयी मोठा निर्णय
घेण्यासाठी पावलं टाकली आहे. अशा धमकी देणाऱ्या नागरिकांना
भविष्यात विमानाने प्रवास करता येणार नाही यासाठी एक खास
सूची तयार करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
त्यांना नो-फ्लाई सूचीत, यादीत टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली.
त्यात असा त्रास देणाऱ्या प्रवाशांचा आणि नागरिकांचा समावेश
करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आयुष्यात विमानाने प्रवास
करता येणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/india-dominates-manufacturing-sector-in-textile-industry/