पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे
नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.
ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.
आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,
पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.
Related News
मुंबई |
14 एप्रिल: राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी नाराजीचं नाट्य काही थांबताना दिसत नाही.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री
...
Continue reading
दिल्ली |
मॉडेल टाउन: राजधानी दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे.
माचिस न दिल्यामुळे बाबू नावाच्या तरुणाने दोन व्यक्तींना पाठलाग करत
क्रूरपणे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आह...
Continue reading
मुंबई |
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना
(UBT) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या महिला प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी
...
Continue reading
मुंबई प्रतिनिधी |
मुंबईतील भांडुप परिसरातील झिया अन्सारी या कुख्यात गुंडाने आपल्या वाढदिवसाचा अनोख्या
पद्धतीने जल्लोष साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अलीकडेच जेलमध...
Continue reading
पातुर प्रतिनिधी |
माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,
नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरल...
Continue reading
सुनील साकेत | आग्रा (उत्तर प्रदेश)
आग्रा शहरातील स्टेशन रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये
घटतौलीची तक्रार करणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले.
ग्राहकाने केवळ 5 ल...
Continue reading
उमरा (ता. अकोट, जि. अकोला) | प्रतिनिधी – रामेश्वर कावरे, अजिंक्य भारत
उमरा गावात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ८ दिवसांचे
प्रशिक्षण शिबिर आयोजि...
Continue reading
नोएडा प्रतिनिधी |
नोएडाच्या सेक्टर-33 येथील इस्कॉन मंदिराजवळील एलिवेटेड रोडवर एका तरुणाने
थार गाडीच्या छतावर चढून मोठ्या आवाजात म्युझिक लावून डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे.
...
Continue reading
हैदराबाद प्रतिनिधी |
हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक आगीचा मोठा प्रसंग घडला.
ही घटना त्या हॉटेलमध्ये घडली आहे जिथे आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे ख...
Continue reading
मुंबई प्रतिनिधी |
भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’ ही केवळ एक इमारत नसून एक भव्य आणि विलासी राजवाडाच आहे.
मुंबईतील या 27 मजली गगनचुंबी इम...
Continue reading
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक.
त्यांच्या विचारांनी पिढ्यानपिढ्या प्रेरणा घेतली. याच महामानवाची जयंती १४ एप्रिल रोजी शेकापूर फाटा
...
Continue reading
मूर्तिजापूर |
तालुक्यातील भटोरी गावात शनिवारी (१२ एप्रिल) एक हृदयद्रावक घटना घडली.
सुधाकर वामनराव ठाकरे (वय ६०) या वयोवृद्ध शेतकऱ्याचा स्वतःच्या ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू...
Continue reading
हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.
जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.
त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.
पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा
शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.
त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.
कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.
तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.
जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.
आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,
पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.
हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.
त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.
पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा
शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.
त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.
कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.
तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.
जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
https://ajinkyabharat.com/phulpakharala-chirdale-remains-injected-bandhan-sodle-mulachi-prakriti-khalavali-4-days/