पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे
नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.
ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.
आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,
पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.
Related News
Apple-OpenAI वादात इलॉन मस्क यांची एन्ट्री; सॅम ऑल्टमनवर जहरी टीका, टेक विश्वात खळबळ
मुंबई : जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात पुन्हा एकदा मोठ...
Continue reading
व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर अभिनेता गिरीश परदेशी यांनी स्पष्ट भूमिका घेत लहान मुलांच्या संस्कार, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पालकांच्या जबाबदारीवर भ...
Continue reading
गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 10 किलोच्या नव्या LPG सिलिंडरची तयारी; छोट्या व्यावसायिकांसह लाखो ग्राहकांना होणार फायदा
देशभरात एलपीजी गॅसचा वापर सातत्याने वाढत असून घरग...
Continue reading
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; 'सर्व कल्पना शरद पवारांना होती, पण दुसऱ्या दिवशी...'
राज्याच्या राजकारणात 2019 मधील पहा...
Continue reading
पावसाळ्यात कुरकुरीत बटाटा-कांदा भजी बनवायची आहेत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; प्रत्येकवेळी मिळेल परफेक्ट चव
पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत भजी खाण्याचा मोह...
Continue reading
'देवदास'साठी ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित... कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन? 24 वर्षांनंतर समोर आली रंजक माहिती
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' ह...
Continue reading
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे TU-214PU विमान तेहरानमध्ये; मदतीच्या चर्चांना उधाण, मात्र अधिकृत सहभाग स्पष्ट नाही
मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्...
Continue reading
RBI क्रिप्टोवर बंदीच्या भूमिकेवर कायम; भारतात 3.9 कोटी गुंतवणूकदार, तरीही नियमांवर अनिश्चितता
भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असली, तरी रिझर्...
Continue reading
कढी वारंवार फाटते? मग स्वयंपाक करताना 'या' 5 चुका टाळा; प्रत्येक वेळी बनेल घट्ट, मऊ आणि स्वादिष्ट कढी
कढी हा भारतीय स्वयंपाकातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. गरमागरम वा...
Continue reading
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीत मोदी सरकार, 'विश्वगुरू' संकल्पना, शिक्षण व्यवस्था आणि राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवह...
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
31 वर्षांनंतर फेडलं कर्ज! Google Maps आणि Gemini AI ने 1200 किमी दूर मित्राचा शोध; प्रेरणादायी घटना
केरळमधील मोहम्मद इस्माईल यांनी 31 वर्षांपूर्वी...
Continue reading
हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.
जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.
त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.
पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा
शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.
त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.
कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.
तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.
जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.
आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,
पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.
हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.
त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.
पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा
शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.
त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.
कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.
तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.
जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
https://ajinkyabharat.com/phulpakharala-chirdale-remains-injected-bandhan-sodle-mulachi-prakriti-khalavali-4-days/