India vs Pakistan: युद्धविराम वाढल्यानंतर भारतीय सैन्याची प्रतिक्रिया;
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर आता शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत.
दोन्ही देशांनी गोळीबार न करण्याचा आणि सीमारेषेवरील लष्करी...