दिल्लीमध्ये गुरुवारी आलेल्या धुळीच्या वादळानंतर वायू गुणवत्ता पुन्हा एकदा गंभीर पातळीवर पोहोचली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या माहितीनुसार,
शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत दिल्लीचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 305 इतका नोंदवला गेला.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
मुंडका भागात सर्वाधिक 419 तर वजीरपूरमध्ये 422 AQI नोंदवण्यात आला आहे.
राजधानीतील 21 ठिकाणी AQI 300 ते 400 च्या दरम्यान आहे. दिल्लीच्या इतर भागांमध्येही स्थिती चिंताजनक आहे –
अलीपूर (352), आनंद विहार (362), द्वारका सेक्टर 8 (388), डीयू नॉर्थ कॅम्पस (324),
रोहिणी (338), विवेक विहार (324), अशोक विहार (328), आणि सिरी फोर्ट (355).
एनसीआरच्या प्रमुख शहरांमध्येही AQI वाढलेला आहे – गुरुग्राम (294), फरीदाबाद (288),
गाझियाबाद (283), ग्रेटर नोएडा (256), आणि नोएडा (289).
हवामान विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांच्या माहितीनुसार,
ही धूळयुक्त हवा राजस्थानमधील उच्च तापमानामुळे निर्माण झालेल्या दबावातील फरकामुळे दिल्ली-
एनसीआरमध्ये पोहोचली आहे. राजस्थानात धुळीच्या आणखी वादळांची शक्यता
असून पंजाब व हरियाणामध्ये त्याचा परिणाम तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/me-muslim-aahe-khansarkha-gaddar-nahi/