१६ वर्षाच्या तरुणाच्या हुशारीमुळे रेल्वे अपघात टळला; शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
उन्नाव (उत्तर प्रदेश) – उन्नावमधील सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ १६ वर्षीय श्रीजन मिश्राच्या प्रसंगावधानामुळे
मोठा रेल्वे अपघात टळला. खचलेला ट्रॅक आणि समोरून भरधाव
वेगाने येणारी कानपू...