जळगाव |
२६ वर्षीय गायत्री कोळीच्या मृत्यूनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केल्याच्या कारणावरून सासरच्यांनी मारहाण केली
आणि अखेर तिचा जीव घेतल्याच...
अकोला –
उन्हाळ्याच्या दिवसांत वाढणाऱ्या उष्णतेबरोबरच वीजबिलही भरमसाट वाढते आणि त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागतो.
मात्र आता या समस्येवर सोपी आणि परिणामकारक...
अकोला, दि. १ मे –
“गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पुढे यावे.
ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यक...
अकोला, दि. १ मे –
“साडेसहा दशकांपासून महाराष्ट्राने सतत प्रगती करत स्वतःचं अग्रस्थान टिकवून ठेवलं आहे.
राज्य शासनाच्या लोकहितकारी निर्णयांमुळे विकासप्रक्रिया अधिक गतिमान आणि सर्व...