मुंबई – कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण आता आणखी चिघळलं आहे.
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
अजित पवार यांनी नुकतेच “आपण कुठेही कर्जमाफीविषयी बोललो नाही” असं विधान केलं होतं.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “कर्जमाफीविषयी अजित पवारांनी भले काही न सांगितलं
असलं तरी त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर बसवणाऱ्या भाजपाने मात्र कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मग जबाबदारी कोणाची?”
“भाजप राष्ट्रवादीचा बाप आहे, त्यामुळे जबाबदारी झटकून चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी थेट घणाघात केला.
राजकीय वाद वाढणार?
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा केला आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असताना, अशा विधानांमुळे
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव वाढू शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/gram-vikasawar-ceo-anita-meshram-yancha-call/