गडचिरोली — गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीच्या विस्ताराला पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली असून,
यासाठी ९०० हेक्टर जंगलातील १.२३ लाख झाडांची कत्तल होणार आहे. या निर्णयामुळे ३० ते ४० गावांतील
सुमारे ५० हजार नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता असून टायगर कॉरिडोर धोक्यात येणार आहे.
Related News
UP सरकारचा मोठा निर्णय! ग्रेटर नोएडा आणि वाराणसीत ESI मेडिकल कॉलेज उभारणार,
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! AC लोकलचे भाडे न वाढवता नव्या ट्रेन येणार;
भारतीय सेना मे आयेगा नया एअर डिफेन्स सिस्टम
11 वर्षातील विकासाचा पंतप्रधान घेणार आढावा:; नमो ऍपवर सर्वे सुरु
रामापुरचे तलाठी निवासी कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात!
उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला दौऱ्यावर
वटपौर्णिमा -अक्षय वृक्ष प्राणवायू देणारा वड
वटपौर्णिमा हे एक व्रत व परंपरा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
महावितरणने केली मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
विदर्भ प्रो T20 लीगमध्ये NECO मास्टर ब्लास्टरच्या 9 गडी राखून विजयात आर्यन मेश्राम चमकदार – सामना विजेता घोषित
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या उत्खनन क्षमतेला १० दशलक्ष टनांवरून २६ दशलक्ष
टनांपर्यंत वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ‘अयस्क-वॉशिंग प्लांटसाठी’ ९०० हेक्टर
जंगलात झाडांची तोड मान्य करण्यात आली आहे.
पर्यावरण तज्ञ आणि आदिवासी समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या संदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरु आहे.
दरम्यान, नक्षलवादग्रस्त या भागात खाण उत्खननाच्या विस्तारामुळे जंगलाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/vatporeima-akshay-tree-pranvayu-danara-wad/