मुंबई, १० जून — मुंब्रा लोकल अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
सरकार भाडे न वाढवता AC लोकल ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे.
यासाठी विशेष मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
फडणवीस म्हणाले, “कालच्या घटनेतून शिकावं लागेल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत अडीच तास चर्चा झाली.
दरवाजे लावण्याचं काम सुरु आहे, व्हेंटिलेशनसाठी योग्य डिझाईन तयार आहे.”
यासोबतच पब्लिक ट्रान्सपोर्टची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.
सरकारी कार्यालयांना फ्लेक्सी डायलूट देण्यात आला असून खाजगी कार्यालयांसाठीही मार्ग काढण्याचा विचार सुरु आहे.
दरम्यान, मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अद्याप औपचारिक
शोकसंवेदना किंवा मदतीची घोषणा झालेली नाही, यावरून जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahavitaran-chi-sarvahis-line-takanyasathi-hot-ahe-vrikshanchi-kattal/