स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय
शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक
महामार्गालाही ब्रेक लागलाय. स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला
Related News
S-400 नंतर आता Su-57Eची तयारी? पुतिन भारताला देणार अत्याधुनिक शस्त्रांची ऑफर!
प...
Continue reading
Vinesh Phogatला मोठा झटका; दिल्ली उच्च न्यायालयाने निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाकारली
भारताची स्टार कुस्तीपटू Vinesh Phogat हिला...
Continue reading
DJ विरोधातील भूमिकेवरून विद्यानंद बापट चर्चेत; हिंदू सेवा संघाची हद्दपारीची मागणी
गणेशोत्सवातील DJ आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याच्य...
Continue reading
Bank Account Rules: एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत? जास्त खाती ठेवल्यास काय समस्या येऊ शकतात?
Bank Account Rules: आजच्या काळात बहुत...
Continue reading
QR कोड स्कॅनची गरज नाही! UPI चे ‘Tap & Pay’ फीचर कसे काम करणार? Google Pay-PhonePe वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट
UPI New Tap And Pay...
Continue reading
BRICS निमंत्रणावरून भारत-बांगलादेश संबंध पुन्हा चर्चेत; बांगलादेशचा मोठा निर्णय?
भारतात आयोजित करण्यात आलेल्या BRICS परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब...
Continue reading
ट्रम्प यांचा मोठा दणका! H-1B व्हिसाधारकांचा 60 दिवसांचा ग्रेस पीरियड रद्द होणार? भारतीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
Trump on H-1B Visa : अमे...
Continue reading
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर...
Continue reading
IMD Weather Update : बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र; विदर्भाला पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात पुढील चार दिवस कोरडे हवामान
बंगालच्या खाडीत निर्माण झाले...
Continue reading
ENG vs PAK : पाकिस्तानला मिळाला नवा वकार युनुस? रजाउल्लाहने पहिल्याच कसोटीत उडवली खळबळ
ENG vs PAK : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रि...
Continue reading
दिवा-मुंब्रा वळणावर लोकलमधून महिला खाली पडली; सकाळच्या गर्दीच्या ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई : मुंबईची लोकल म्हणजे लाखो चाकरमान्यांच्या दैनंदिन आयु...
Continue reading
विरोध केल्याने या तीनही महामार्गांचं भूसंपादन थांबवण्यात आलंय.
नागपूर गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता. पुणे नाशिक
औद्योगिक महामार्गा तर सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ
महामार्ग होणार होता. या तीन महामार्गांची जवळपास सव्वालाख कोटी
रूपयांची गुंतवणूक होती. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे तीन महामार्ग
उभारण्यात येणार होते. शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग
हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात
होता. आता या तीन्ही महामार्गाच भूसंपादन थांबवण्यात आलं आहे.
राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यात या तीन ही महामार्गाची
महत्वाची भूमिका होती. मात्र भूसंपादनाला स्थानिक शेतक-यांनी विरोध केल्यानंतर
एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवलय. तिन महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात
अडकल्याने सरकारला बॅकफूटवर जावं लागलं आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये
राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती. मात्र
शेतकऱ्यांच्या विरोधानंतर राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/tension-rises-between-pakistan-and-afghanistan/