मणिपूरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं
आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जावं. राजकारण बाजूला ठेऊन
देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. तिथल्या महिलांना आणि नागरिकांना
Related News
शेअर बाजारात मोठी घसरण: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर, इन्फोसिस-टीसीएसच्या शेअर्समध्ये मोठी पडझड
भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आठवड्या...
Continue reading
'पीक गुरुग्राम कंटेंट' व्हायरल व्हिडिओवर Pranit More ची पहिली प्रतिक्रिया; "मीही माणूस आहे, चूक झाली"
स्टँड-अप कॉमेडियन आणि बिग बॉस 19 चा अंतिम स्पर्धक
Continue reading
परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाची माहिती NRI : DTAA नियमामुळे दुहेरी कराचा बोजा टाळता येणार
परदेशात वास्तव्यास असलेल्या अनिवासी भारतीयांसाठी (NRI)...
Continue reading
दिल्लीतील हॉटेलला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू, अनेक विदेशी नागरिकांचा समावेश
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत किमान 21 जणांचा मृत्यू झाला ...
Continue reading
बाजारातील Cheese स्लाइस विसरा! आता घरच्या घरी बनवा शुद्ध, ताजे आणि स्वादिष्ट चीज
आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाढता कल; घरगुती चीज बनवण्याचा ट्रेंड लोकप्रियआजच्या धकाधकीच्या जीवनात ...
Continue reading
Shilpa Shinde चा धक्कादायक खुलासा! ‘भाबीजी घर पर हैं’ निर्मात्याविरोधातील लैंगिक छळाचा आरोप खोटा होता
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री Shilpa Sh...
Continue reading
नातं अधिक मजबूत करायचंय? भावनिकदृष्ट्या उपलब्ध जोडीदार बनण्यासाठी या 6 सोप्या सवयी अंगीकारा
नातं अधिक मजबूत करायचंय? भावनिकदृष्ट्या उपलब्ध जोडीदार बनण्यासाठी या 6 सवयी अंगीकारा : ...
Continue reading
Gen Z Relationship Trend: पालकांना भेटण्यापेक्षा एकत्र प्रवास महत्त्वाचा! नात्याची खरी परीक्षा आता ट्रिपमध्येच
Gen Z Relationship Trend...
Continue reading
दिल्लीत भीषण अग्नितांडव! हॉटेल-रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीषण आगीच्या घटनेने हादरली आहे. दक्षिण
Continue reading
Ashwini Kalsekar Recipe: अश्विनी काळसेकरची कोथिंबीर-कांदा चटणी सोशल मीडियावर व्हायरल; सोपी, चविष्ट आणि वर्षभर टिकणारी रेसिपी
Ashwini Kalsekar...
Continue reading
Made In India – A Titan Story Review: जिम सर्भ आणि नसीरुद्दीन शाह यांच्या दमदार अभिनयाने उजळलेली टायटनची प्रेरणादायी गाथा
भारतीय उद्योगविश्वातील सर्वात यशस्वी ब्रँडपैकी एक असलेल्य...
Continue reading
न्याय मिळावा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांना अनेकवेळा केली आहे,
असं म्हणत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर
निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात देखील गुन्हेगारी वाढली असं केंद्र
सरकारकडूनच सांगण्यात येत आहे. राज्यातील सरकार अपयशी ठरलं आहे.
काल बारामतीत घटना घडली ती दुर्दैवी आहे. अशा घटना होऊ नये असं
माझं मत आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. भाजपकडून इतिहास बदलण्याचा
प्रयत्न आहे. भाजपचे लोक चुकीचा इतिहास मांडत आहे. मात्र आम्ही त्यांना मांडू
देणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांवर जनतेने प्रेम आणि
विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला पाहिजे. त्याची ही पोहोचपावती
आहे. दिल्लीत शरद पवार यांच्याकडे एक हक्काचा माणूस म्हणून बघितलं जातं,
पण जरी वेगळा पक्ष असला तरी आणखी एक आपला हक्काचा माणूस आहे,
ते म्हणजे नितीन गडकरी. तसेच बारामतीचा जागा कुठला पक्ष लढवणार हे अजून
निश्चित झालेलं नाहीय. गणेशोत्सवानंतर यावर चर्चा होईल. कोण-किती जागा लढवणार,
यावर निर्णय झाला आहे, अशी माहिती देखील सुप्रिया सुळेंनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/stop-land-acquisition-of-bhaktipeeth-and-industrial-highways/