अकोला, दि. २३ एप्रिल २०२५
श्रीनगरमध्ये सध्या लंकार रिसॉर्ट, कंटार चौक, सदर बाल येथे अडकून पडलेले अकोला येथील
जगदीश हरिराम तोलानी, सुनिता जगदीश तोलानी, आशु दिनेश किर्तानी, चाहत सागर आहूजा,
Related News
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
शिवसेना कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; न्यायमूर्तींच्या निरीक्षणांनी वाढली उत्सुकता
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर ...
Continue reading
किआचा मेगा प्लॅन! भारतात येणार EV, हायब्रिड आणि फॅक्टरी-फिटेड CNG कारची नवी फौज; ऑटो बाजारात वाढणार स्पर्धा
भारतीय ऑटोमोबाईल बाजार झपाट्याने बदलत अस...
Continue reading
अंतिम संस्काराचा व्हिडिओ पाठवा... ५१०० रुपये पाठवले, पण वडिलांच्या अखेरच्या प्रवासालाही तिन्ही मुली गैरहजर; सोनीपतची घटना हेलावणारी
हरियाणातील सोनीपतमध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७...
Continue reading
तुमच्या कारमध्ये ABS आणि EBD आहे का? पावसाळ्यात जीव वाचवणारे हे दोन महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम?
पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ABS आणि EBD का आहेत अत्यावश्यक?
पा...
Continue reading
EPFO E-PRAAPTI Portal : विसरभोळ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चे ‘ब्रह्मास्त्र’; आता जुन्या PF खात्यातील अडकलेले पैसे मिळवणे होणार सोपे
EPFO E-PRAAPTI Portal : निष्क्रिय PF खात्यांमधील ...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादाची ...
Continue reading
नंदिता दिनेश किर्तानी आणि घेना सागर आहूजा हे सहा नागरिक आपल्या गावी परतण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.
सदर नागरिक सुरक्षित असले तरी, परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांच्या कुटुंबीयांनी
अकोल्याचे लोकप्रिय आमदार श्री. साजिद खान पठान यांच्याशी संपर्क साधला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार श्री. पठान यांनी तात्काळ श्रीनगर प्रशासन,
अकोला जिल्हाधिकारी आणि संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधून, त्वरित मदतीसाठी कार्यवाही सुरू केली आहे.
याशिवाय, आमदार साजिद खान पठान यांनी स्वयं श्रीनगरमध्ये अडकलेल्या कुटुंबीयांशी थेट
व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला व त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी कुटुंबीयांना आश्वस्त केले की,
कोणत्याही गरजेसाठी तत्काळ संपर्क साधावा – आवश्यक ती मदत दिली जाईल.
ही संपूर्ण कारवाई ही मानवी संवेदनशीलतेचा उत्तम नमुना असून, संकटाच्या या काळात लोकप्रतिनिधी
व प्रशासन एकत्रितपणे नागरिकांच्या सेवेसाठी कटीबद्ध असल्याचे दाखवते.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyacha-motha-results/