अकोला | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात
२७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून,
Related News
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
संतापाची लाट देशभर उसळली आहे. विविध शहरांमध्ये पाकिस्तानविरोधी आंदोलनं तीव्र होत
असताना अकोल्यातही आज शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
अकोला मुख्य बस स्थानक चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले
आणि जोरदार घोषणाबाजी करत “पाकिस्तान मुर्दाबाद”, “आतंकवादाचा नाश झाला पाहिजे” अशा घोषणा दिल्या.
शिवसैनिकांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, “गोळीबार करणाऱ्या आतंकवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालाव्यात.
आता केवळ निषेध नव्हे, तर निर्णायक कारवाईची वेळ आली आहे.”
यावेळी शहरप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशातील अशा प्रकारच्या हल्ल्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.
Read Also : https://ajinkyabharat.com/srinagarmadhye-adkalelya-akolyachaya-saha-citizen-layer/