अकोला | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात
२७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून,
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
संतापाची लाट देशभर उसळली आहे. विविध शहरांमध्ये पाकिस्तानविरोधी आंदोलनं तीव्र होत
असताना अकोल्यातही आज शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
अकोला मुख्य बस स्थानक चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले
आणि जोरदार घोषणाबाजी करत “पाकिस्तान मुर्दाबाद”, “आतंकवादाचा नाश झाला पाहिजे” अशा घोषणा दिल्या.
शिवसैनिकांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, “गोळीबार करणाऱ्या आतंकवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालाव्यात.
आता केवळ निषेध नव्हे, तर निर्णायक कारवाईची वेळ आली आहे.”
यावेळी शहरप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशातील अशा प्रकारच्या हल्ल्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.
Read Also : https://ajinkyabharat.com/srinagarmadhye-adkalelya-akolyachaya-saha-citizen-layer/