विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.
11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनी
मतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती.
Related News
मोठी राजकीय खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; कोकण–विदर्भातून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंना तगडा धक्का
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. स्...
Continue reading
संजय राऊतांचा इराण-यूएस सीजफायरवर घणाघात, मोदी आणि जयशंकरवर टीका
राज्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि शिवस...
Continue reading
मुंबई: राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक 2026 मध्ये राजकीय थरार आणि पक्षीय रणनीतीने सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना एकसारखेच विचार करायला भाग पाडले आहे. महाराष्ट्रातील राजकारणा...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न होता की, राष्...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
नाशिकच्या तथाकथित गॉडमन Ashok Kharat आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 17 कॉल? सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप; कॉल डिटेल रेकॉर्डवरून खळबळ
महाराष्ट्राच्या ...
Continue reading
अजित पवारांच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजवरून उठलेल्या शंका; सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण राजकीय विश्व हाद...
Continue reading
सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी होणार; अशोक खरात प्रकरणावर फडणवीसांची मोठी घोषणा
अशोक खरात प्रकरण सध्या राज्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक...
Continue reading
बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या आरोपाने खळबळ; गुन्हा दाखल, राजकारण तापलं
अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्...
Continue reading
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये देशभरातील टेनिस क्रिकेटपटूंना एकत्र आणणाऱ्या ‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया 2026’ या भव्य क्रिके...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसमध्ये भूकंप – 7 नगरसेवकांचे थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांची कडक कारवाई
राज्यातील काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. ज...
Continue reading
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील
आजारी असतानाही मतदानासाठी आले होते,
तर दुसरीकडे जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड
यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय.
त्यामुळे निवडणुकीत काटे की टक्कर होताना दिसत आहे.
दरम्यान, या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले,
क्रिकेटची टीम 11 जणांची असते, मात्र बारावा खेळाडू कधी कधी खेळतो.
तु्म्ही ज्याला बारावा खेळाडू समजत आहात, तो खेळणार आहे.
महायुतीची भरोशाची विकेट जाणार आहे.
आपण वर्ल्डकप जिंकललो आहोत. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार जिंकतील.
सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामिन मंजूर केला,
त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.
अरविंद केजरीवाल यांना खालच्या कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
त्याला स्थगिती देण्याचं काहीही कारण नव्हतं.
मोदी-शाहांचा राजकीय दबाव ईडीवर आणि न्यायालयावर असल्यामुळे
स्थगिती मिळाली, पण आता त्यांनी चूक दुरुस्त केलेली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/drinking-tea-in-hotel-is-harmful-for-health/