विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.
11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनी
मतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती.
Related News
Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Prashant Koratkar : जामीन फेटाळला, सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
MLC पोटनिवडणूक: राष्ट्रवादीत रस्सीखेच, संग्राम कोते vs झीशान सिद्दिकी – कुणाचं पारडं जड?
कसारा येथे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेचा शनिवारी-रविवारी पॉवर ब्लॉक! प्रवाशांनी सावधान!
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, विरोधात घेतला मोठा निर्णय
“धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला !”
अकोल्यात जिल्हा काँग्रेसचे शेतकरी कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन
‘रोहित शर्मा जाडा अन् वाईट…’ – वादग्रस्त वक्तव्याने खळबळ!”
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
धनंजय मुंडेंनी आता तरी राजीनामा द्यावा – आमदार क्षीरसागरांचा घणाघात!”
नंदुरबार ब्रेकिंग: जुन्या वादातून मजुराची कुराडीने निर्घृण हत्या!….
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील
आजारी असतानाही मतदानासाठी आले होते,
तर दुसरीकडे जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड
यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय.
त्यामुळे निवडणुकीत काटे की टक्कर होताना दिसत आहे.
दरम्यान, या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले,
क्रिकेटची टीम 11 जणांची असते, मात्र बारावा खेळाडू कधी कधी खेळतो.
तु्म्ही ज्याला बारावा खेळाडू समजत आहात, तो खेळणार आहे.
महायुतीची भरोशाची विकेट जाणार आहे.
आपण वर्ल्डकप जिंकललो आहोत. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार जिंकतील.
सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामिन मंजूर केला,
त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.
अरविंद केजरीवाल यांना खालच्या कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
त्याला स्थगिती देण्याचं काहीही कारण नव्हतं.
मोदी-शाहांचा राजकीय दबाव ईडीवर आणि न्यायालयावर असल्यामुळे
स्थगिती मिळाली, पण आता त्यांनी चूक दुरुस्त केलेली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/drinking-tea-in-hotel-is-harmful-for-health/