विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.
11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनी
मतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती.
Related News
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
Maharashtra Cabinet Reshuffle 2026 मध्ये महायुती सरकारमध्ये होणाऱ्या मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली आहे. रवींद्र चव्हाण यांचा मंत्र...
Continue reading
राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी भेट; बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – “भीती मला नाही, पण कुटुंबाला आहे”
28 जानेवारी रोजी महाराष्ट्रात घडलेल्या दुःखद घटनेने राज्यासह राजकीय वर्तुळात ह...
Continue reading
पुन्हा भगवं वादळ घोंघावणार? मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांन...
Continue reading
रोहित पवार यांचे मोठे विधान : अजित पवार यांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्सबाबत उठला संशय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखद निधनानंतर महार...
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
परभणीत महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी केलेल्या युतीचा परिणाम आता स्पष्ट झाला आहे. हिंदुत्ववादी शहर म्हणून ओळख असलेल्या परभणीत महापौरपदी ठाकरे गटाने मुस्लिम...
Continue reading
अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असू...
Continue reading
दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेला उधाण?
महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाच्या टप्प्याचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री ...
Continue reading
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील
आजारी असतानाही मतदानासाठी आले होते,
तर दुसरीकडे जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड
यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय.
त्यामुळे निवडणुकीत काटे की टक्कर होताना दिसत आहे.
दरम्यान, या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले,
क्रिकेटची टीम 11 जणांची असते, मात्र बारावा खेळाडू कधी कधी खेळतो.
तु्म्ही ज्याला बारावा खेळाडू समजत आहात, तो खेळणार आहे.
महायुतीची भरोशाची विकेट जाणार आहे.
आपण वर्ल्डकप जिंकललो आहोत. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार जिंकतील.
सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामिन मंजूर केला,
त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.
अरविंद केजरीवाल यांना खालच्या कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
त्याला स्थगिती देण्याचं काहीही कारण नव्हतं.
मोदी-शाहांचा राजकीय दबाव ईडीवर आणि न्यायालयावर असल्यामुळे
स्थगिती मिळाली, पण आता त्यांनी चूक दुरुस्त केलेली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/drinking-tea-in-hotel-is-harmful-for-health/