चहाची वेळ झाली की तो कधी समोर येतो, असं होतं.
चहा प्यायला अनेकांना आवडतं.
चहा आवडत नाही असं म्हणणारे क्वचितच लोकं भेटतात.
Related News
या 5 आरोग्यदायी बियांचा रोजच्या आहारात करा समावेश; शरीराला मिळेल भरपूर पोषण
Healthy Seeds Benefits : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळ...
Continue reading
अदनान सामीचं धक्कादायक ट्रान्सफॉर्मेशन! डॉक्टर म्हणाले, ‘फक्त 6 महिने जगाल’; 230 किलो वजनातून 120 किलो कमी केलं
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान...
Continue reading
‘या’ पदार्थांचे सेवन करत असाल तर आताच थांबा; नाहीतर वाढू शकते ॲसिडिटी, जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे
बदलती जीवनशैली, अनियमित जेवणाच्या वेळा, सततचा ताण आणि चुकीच्या आहाराच्या ...
Continue reading
रोजच्या आहारात या 5 बियांचा समावेश करा; शरीराला मिळेल भरपूर पोषण, जाणून घ्या फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत
बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या अनेकजण आपल्या ...
Continue reading
दिवसभर उत्साही राहण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ 4 उच्च प्रोटीनयुक्त स्मूदी; झटपट तयार होतील हेल्दी ड्रिंक्स
High Protein Smoothie : दिवस...
Continue reading
ॲनालॉग पनीर म्हणजे काय? महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी का घातली बंदी? 7 सोप्या मार्गांनी ओळखा अस्सल की बनावट पनीर
मुंबई : महाराष्ट्र सरकारने ॲनालॉग पनी...
Continue reading
‘या’ आरोग्यदायी पेयांनी करा दिवसाची हेल्दी सुरुवात; दिवसभर राहाल उत्साही, जाणून घ्या 5 सर्वोत्तम पर्याय
सकाळची सुरुवात कशी होते, यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा, ताजेपणा आणि कार्यक्षमत...
Continue reading
'द इंडिया स्टोरी' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता श्रेयस तळपदे यांनी अन्नपदार्थांमधील भेसळ, वाढते कॅन्सरचे प्रमाण आणि पुढील पिढीच्या आरोग्याबाब...
Continue reading
21 दिवस अन्न-पाण्याशिवाय राहिल्यास शरीरात कोणते बदल होतात? वजन किती कमी झाल्यावर मृत्यूचा धोका वाढतो? दीर्घकाळ उपोषणादरम्यान शरीर कसं काम करतं, जाणून घ्या...
Continue reading
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? खेकड्याच्या रसाचे सांगितले जातात अनेक फायदे; मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
पावसाळा सुरू झाला की वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि ...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. ...
Continue reading
काहींना चहा पिल्याने डोकेदुखी दूर होते.
पावसाळ्यात तर चहाची मागणी आणखी वाढतेय.
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर चहा पिण्याची
मजाच वेगळी असते. चहाच्या टपरीवर तुम्ही देखील चहा पित असाल
तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
कारण तुम्हाला माहीत आहे का की, चहामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो ?
होय, आता तुमचा लाडका चहावालादेखील
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या तपासणीत आला आहे.
कोबीचे मंचुरियन, पाणीपुरी, कॉटन कैंडी आणि कबाब सारख्या
खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरवर बंदी आणल्यानंतर
आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना चहाच्या पानांमध्ये प्रक्रियेदरम्यान
कीटकनाशके आणि रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आले आहे.
जे लोक खाद्यपदार्थ बनवतात आणि विकतात ते रोडामाइन-बी
आणि कार्मिसिन सारख्या खाद्य रंगांचा वापर करतात.
हे रंग अत्यंत विषारी मानले जातात.
चहाच्या पानांवर कीटकनाशके वापरले जातात.
ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
कर्नाटकचे आरोग्य मंत्रालय लवकरच अशा चहाच्या बागांवर
कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे
जे चहा पिकवताना जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात.
कर्नाटक आरोग्य मंत्रालयाने विविध जिल्ह्यांमधून नमुने गोळा केले आहेत.
जिथे चहाचा वापर खूप जास्त आहे.
बागलकोट, बिदर, गदग, धारवाड, हुबळी, विजयनगर,
कोप्पल आणि बल्लारी या जिल्ह्यांत चहामध्ये कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात
वापर होत असल्याचे आढळून आले आहे.
जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
Read also: https://ajinkyabharat.com/realme-gt-6-launched-with-amazing-features/