नवी दिल्ली | 8 मे 2025 — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले.
या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला.
Related News
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियात ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Australia तून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक ...
Continue reading
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
Continue reading
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
Continue reading
धुरंधर चित्रपटावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय खन्ना सध्या थिएटरपासून ते सोशल मीडियापर...
Continue reading
5201314 : 2025 मध्ये भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांच्या सर्चिंग पॅटर्नवर नजर टाकली असता, एक अत्यंत अनोखा ट्रेंड दिसून आला. Google च्या 'Year in Search' लिस्टमध्ये अनेक पारंपरिक शब्द, ...
Continue reading
प्राजक्ता माळी फॅन पेजवरील एआय फोटो पाहून चिडली; चाहत्यांना केली विनंती
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे लाखो चा...
Continue reading
‘Rupal Tyagi Marriage’ 2025 मध्ये झाली आणि तिचे आनंददायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहा रुपल त्यागीच्या लग्नाचे खास क्षण आणि ...
Continue reading
गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू, शहानूर–पोपटखेड रस्त्याच्या कामावर नागरिक नाराज
अकोला : गेल्या 13 वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थगित झालेला
Continue reading
200 टक्के टॅरिफचा इशारा! डोनाल्ड ट्रम्प यांची धडाकेबाज बैठक; भारतातील शेतकरी संकटात, जागतिक बाजारात थेट परिणाम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा...
Continue reading
10 फुटांच्या हैवानाची दहशत! लोक घर सोडून पळाले… जपानमध्ये नक्की काय घडलं? 7.6 रिश्टरच्या भूकंपाने कोसळली शांतता
जपान पुन्हा एकदा एका प्रचंड नैसर्गिक आपत्...
Continue reading
मात्र, भारताने S-400 ‘सुदर्शन चक्र’ प्रणालीचा वापर करत पाकिस्तानचा हवाई हल्ला हवेतच निष्प्रभ केला.
भारतीय हवाई दलाने काल उशिरा रात्री देशाच्या संरक्षण इतिहासात एक निर्णायक पाऊल उचलत S-400
क्षेपणास्त्र प्रणालीच्या सहाय्याने आक्रमक हल्ल्याचे लक्ष्य अचूकपणे भेदले.
ही प्रणाली 400 किलोमीटरपर्यंत कोणतेही हवाई लक्ष्य भेदू शकते आणि ती अमेरिका, चीनसारख्या बलाढ्य
राष्ट्रांच्या हत्यारांनाही रोखू शकते, असं संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अत्याधुनिक रशियन प्रणाली भारतासाठी ‘गेम चेंजर’
2018 मध्ये रशियाकडून भारताने तब्बल 5 अब्ज डॉलर्सच्या करारातून S-400 प्रणाली विकत घेतली.
यातील काही युनिट्स भारतात कार्यरत असून, संवेदनशील सीमांवर तैनात आहेत. या प्रणालीमुळे पाकिस्तानसारख्या शेजारी
देशांकडून होणारे हवाई हल्ले यशस्वीपणे परतवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.
हल्ल्याचे ठिकाण किंवा पाकिस्तानने दागलेल्या क्षेपणास्त्रांचे नेमके स्वरूप अद्याप उघड झालेले नाही.
मात्र, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हे संभाव्य घातक हल्ले होते. भारताने ‘फायर बिफोर फॉग’
नीती वापरत अचूकतेने आणि वेळीच प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे कोणताही मोठा अनर्थ टळला.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoorwar-cm-yoginchi-clear-role/