जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आता नियंत्रण रेषेवर
(LoC) अंधाधुंध गोळीबार आणि मोर्टार हल्ले सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानने आता थेट
Related News
करिअरसाठी मुंबई सोडली; बेंगळुरूनं दिला पैसा, संधी आणि एकटेपणाची भीती! मराठी तरुणाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचं स्वप्न प...
Continue reading
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देण...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
नागरिकांच्या घरांना लक्ष्य करायला सुरुवात केली असून सीमावर्ती अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत.
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, ७-८ मेच्या रात्री पाकिस्तानच्या चौक्यांनी कुपवाडा, बारामुल्ला,
उरी आणि अखनूर या भागांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता छोट्या शस्त्रांपासून तोफांपर्यंत गोळीबार केला.
भारतीय लष्कराकडूनही योग्य प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
गावांमध्ये धुराचे साम्राज्य, नागरिक जखमी
सीमावर्ती एका गावातील स्थानिकांनी सांगितले की, पहाटे ३ वाजता अचानक गोळीबार सुरु झाला
आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब घराबाहेर पळालं. “आता इथे फक्त धूर आणि उद्ध्वस्त झालेल्या भिंती उरल्या आहेत.
आमची मुलंही जखमी झाली आहेत,” असा हळहळता सूर एका नागरिकाने व्यक्त केला.
पुंछ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
पुंछ जिल्हा हा पाकिस्तानकडून होणाऱ्या संघर्षविराम उल्लंघनाने सर्वाधिक बाधित झालेला असून,
फक्त बुधवारच्या फायरिंगमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून मोर्टार हल्ले सतत सुरू आहेत.
परिणामी, पुंछमधील अनेक गावं रिकामी झाली असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
सरकारकडून सुरक्षित स्थळी स्थलांतराची सुविधा
ज्याठिकाणी सरकारने आधीच सुरक्षित प्लॉट तयार ठेवले होते, तिथे नागरिकांना स्थलांतरित केले जात आहे.
एकाच जागी दोन-तीन कुटुंबं सध्या एकत्र राहत असून, गोळीबार थांबल्यानंतर पुन्हा परतण्याची आशा व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/s-400-sudarshan-chakrachi-kimaya/