लखनऊ | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन
सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोखठोक वक्तव्य करत म्हटलं की,
“ज्यांनी भारताच्या बहिणींचं सिंदूर हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपलं अख्खं खानदान गमावलं.”
Related News
फुटबॉलपटूची धाकधूक वाढली! व्हेनेझुएलातील भीषण भूकंपात पत्नी आणि 2 मुलं बेपत्ता; लुकास ट्रेजोची भावनिक पोस्ट व्हायरल
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपा
Continue reading
मुंबईत निसर्गाची जादू! मरीन ड्राइव्हवर झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरलमुंबई म्हणजे वेगवान जीवनशैली, लोकल ट्रे...
Continue reading
IND vs IRE Memes: आयर्लंडने भारताचा 34 धावांनी पराभव करत इतिहास रचला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर चाहत्यांची टीका, सोशल मीडियावर 10 भन्नाट मीम्स व्हायरल. वाचा संपूर्ण बातमी.
Continue reading
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
हुबेहूब रुपाली चाकणकरच : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. 'Maharashtra Epstein Files' या चित्रपटाचा टीझर आणि त्यामधील कलाकारांचे लूक समोर आल्...
Continue reading
भोपाळमध्ये लग्नाला नकार दिल्यानंतर AI चा वापर करून तरुणीचे बनावट हनीमून फोटो व्हायरल, डोहाळेजेवणाची खोटी निमंत्रणपत्रिका आणि 500 कॅब बुक केल्याचा धक्कादायक ...
Continue reading
राम मंदिरातील 7 कोटींच्या कथित दानचोरीची धक्कादायक Inside Story: CCTV झाकून, वॉशरूममध्ये पैसे लपवून 70 वेळा चोरीचा थरार!देशभरातील कोट्यवधी भा...
Continue reading
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर एका वडिलांचा आणि त्यांच्या मुलीचा भावनिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा फोटो खरोखरच या भूकंपा...
Continue reading
भारताच्या नव्या नियमांनी नेपाळला मोठा धक्का !
भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापार आणि सीमाविषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता नेपाळच्या चहा उद्योगासमोर मोठे...
Continue reading
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा एका धक्कादायक गुन्ह्यामुळे चर्चेत आली आहे. केवळ लोकलचा दरवाज...
Continue reading
करिअरसाठी मुंबई सोडली; बेंगळुरूनं दिला पैसा, संधी आणि एकटेपणाची भीती! मराठी तरुणाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचं स्वप्न प...
Continue reading
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
लखनौमध्ये आयोजित नागरिक सुरक्षा मॉक ड्रिल दरम्यान जनतेला संबोधित करताना योगींनी सांगितलं की,
“देशाच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने काम करायला हवं.”
त्यांनी स्पष्ट केलं की, ऑपरेशन सिंदूर केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर भारतीय स्त्रीच्या सन्मानासाठी दिलेला
भावनिक आणि निर्णायक संदेश आहे. योगींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करत सांगितलं की,
“ही कारवाई भारताच्या नव्या भूमिकेचं प्रतीक आहे – जो प्रत्येक दुस्साहसाला सडेतोड उत्तर देतो.”
पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता, ज्यात एक नेपाळी नागरिकही होता.
या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पीओके आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
या कारवाईत हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्यासारख्या दहशतवाद्यांचे गड नेस्तनाबूत करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, “देशाच्या सन्मानाशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल.”
त्यांनी भारतीय सैन्य, वायुदल आणि नौदलाचे विशेष आभार मानले आणि सर्व नागरिकांना सतर्क आणि एकजुटीने उभं राहण्याचं आवाहन केलं.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoorwar-sansadelil-all-party-meeting-suru/