लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत,
तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा आम्हाला मिळाव्यात,
Related News
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले असून महाविकास आघाडीमध्ये (मविआ) संभाव्य उमेदवारांबाबत मोठ्या...
Continue reading
गोकुळ दूध संघ निवडणूक : कोल्हापुरात राजकीय तापमान वाढलं; महायुतीतच मतभेद, कोण मारणार बाजी?
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांपैकी एक अ...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
लोकसभा स्पीकर ओम बिरला यांच्या अध्यक्षतेखाली, बजेट सत्रादरम्यान अनुशासनभंगाच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या ८ विरोधी खासदारांचा निलंबन तात्काळ रद्द करण...
Continue reading
काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यातच अनेक नेते भाजपात प्रवेश
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा मोठा घमासान झाला आहे. काँ...
Continue reading
शरद पवार राज्यसभा निवडणूक 2026 साठी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णायक पाऊल आणि काँग्रेसची राजकीय अट, अजित-पवार गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा, उद्धव ठाक...
Continue reading
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; शरद पवार यांची नावाची घोषणा
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाड...
Continue reading
शेगाव : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वे...
Continue reading
Supriya Sule On Sharad Pawar : राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत मोठी राजकीय चढाओढ सुरू असून शरद पवार, उद्धव सेना आणि काँग...
Continue reading
रोहित पवार भावूक: अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर सभागृहात उभे राहून केले भावपूर्ण भाष्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग घडला, जेव्हा रा...
Continue reading
अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता
मराठ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा,
क्रिमिलेयरची मर्यादा ८ लाखांवरून १२ लाख रुपये करावी, असेही ते म्हणाले.
या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे,
राज्य संघटक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,
बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, आयूब शेख, श्रीकांत कदम,
सतीश केदारी आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, लोकसभेत आमच्या पक्षाला दोन जागा मिळणे अपेक्षित होते;
पण तसे झाले नाही. तरीही नाराजी दूर ठेवून आम्ही कामाला लागलो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरपीआयला एक विधान परिषद मिळावी,
अशी विनंती केली होती. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा.
विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.
आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा, तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत
तिथे आम्हाला संधी मिळावी. महामंडळांच्याही नियुक्त्या कराव्यात,
अशी आमची मागणी आहे.
विधानसभेत महायुतीला १७० ते २०० जागा मिळतील, असेही आठवले यांनी नमूद केले.
Read also: https://ajinkyabharat.com/mpsc-exam-will-be-held-again-on-25th-august/