राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय
घेण्यास वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti )
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
यांनी केली. Raju Shetti : राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या
टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यास त्यांना वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी केली आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गात
चौपट मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्यांनी मोजणी करु न देण्याचा निर्णय घेतल्याचे शेट्टी म्हणाले.
चौपट मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे.
महामार्गाला चौपट मोबदला दिल्याशिवाय मोजणीस विरोध केल्यावर जबरदस्तीने
भुसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांन हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर
करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकऱ्यांना कोणत्याही नोटीसा न देता हुकुमशाही पध्दतीने
भुसंपादन केले जात आहे. राजू शेट्टी यांनी थेट हातकंणगले पोलिस
ठाण्यात शेतकऱ्यांची भेट घेऊन मोजणी थांबविण्यास सांगितले.
शेतकऱ्यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास राजू शेट्टी
यांच्या नेतृत्वाखाली सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार
असल्याचे शेट्टी म्हणाले. राज्य सरकार वेळ काढूपणा करून शेतक-
यांच्या जमीनी कवडीमोल दराने काढून घेण्याचा घाट करत
असल्याचे शेट्टी म्हणाले.
Read more news here :https://ajinkyabharat.com/sanjay-raut-home-minister-mhanje-divyach-aht-yogesh-kadhanchaya-tya-vasavyavarun-sanjay-raut-bhadkle/