राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय
घेण्यास वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti )
Related News
पालकांसाठी खास मार्गदर्शन! मुलांच्या योग्य संगोपनासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स जरूर पाळा
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात पालकांसमोर सर्वात मोठे...
Continue reading
भारताचा ‘तांदळाचा राजा’ कोणता राज्य? जाणून घ्या का पश्चिम बंगालला म्हणतात ‘Rice Capital of India’
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि येथे अन्नधान्यांच्या विविधतेत
Continue reading
‘Dhurandhar 2’च्या यशानंतर रणवीर-दीपिकाचा साधा सेलिब्रेशन! मुंबईत डोसा डेट, फोटो झाला व्हायरल
Dhurandhar 2 : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्य...
Continue reading
मोठी नोट, छोटी किंमत! जगातील सर्वात मोठ्या चलनाची कहाणी; भारतात काय विकत घेता येते?
जगभरात प्रत्येक देशाची चलनव्यवस्था वेगळी असते. कुठे 1, 10, 100 ...
Continue reading
पेट्रोल तुटवड्याच्या अफवेचा परिणाम; टाकी फुल केली आणि मोटारसायकल पेटली! अंबरनाथातील धक्कादायक प्रकार
इराणमधील युद्धस्थितीमुळे पेट्रोल टंचाईच्या ...
Continue reading
एकदा रिचार्ज करा आणि IPL मोफत पाहा! जिओचा जबरदस्त प्लॅन; ग्राहकांसाठी मोठी बातमी
देशातील अग्रगण्य आणि सर्वाधिक ग्राहक असणारी टेलिकॉम कंपनी Reliance J...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
दररोज जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात फायदे आणि खबरदाऱ्या
भारतीय आहारात हिरवी मिरची ही फक्त चवीपु...
Continue reading
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे चार खासदार शिंदेंच्या संपर्कात; राज्यात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची शक्यता निर्म...
Continue reading
यांनी केली. Raju Shetti : राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या
टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यास त्यांना वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी केली आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गात
चौपट मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्यांनी मोजणी करु न देण्याचा निर्णय घेतल्याचे शेट्टी म्हणाले.
चौपट मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे.
महामार्गाला चौपट मोबदला दिल्याशिवाय मोजणीस विरोध केल्यावर जबरदस्तीने
भुसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांन हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर
करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकऱ्यांना कोणत्याही नोटीसा न देता हुकुमशाही पध्दतीने
भुसंपादन केले जात आहे. राजू शेट्टी यांनी थेट हातकंणगले पोलिस
ठाण्यात शेतकऱ्यांची भेट घेऊन मोजणी थांबविण्यास सांगितले.
शेतकऱ्यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास राजू शेट्टी
यांच्या नेतृत्वाखाली सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार
असल्याचे शेट्टी म्हणाले. राज्य सरकार वेळ काढूपणा करून शेतक-
यांच्या जमीनी कवडीमोल दराने काढून घेण्याचा घाट करत
असल्याचे शेट्टी म्हणाले.
Read more news here :https://ajinkyabharat.com/sanjay-raut-home-minister-mhanje-divyach-aht-yogesh-kadhanchaya-tya-vasavyavarun-sanjay-raut-bhadkle/