अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांच्या कावड यात्रेसाठी तयारी जोरात सुरू झाली आहे.
यावर्षी श्रावण महिना २८ जुलैपासून सुरू होत असल्याने, कावड यात्रा दोन आठवड्यांपूर्वीच नियोजनाच्या टप्प्यात आली असून,
Related News
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
Continue reading
लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास वाफ देणे योग्य की अयोग्य? डॉक्टर हिमांशू भदानी यांचा सल्ला
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला
Continue reading
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
Continue reading
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक
Continue reading
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ : अमृतसरी कुलचा, बटर चिकन, ह्यदराबादी बिर्याणी आणि शाही पनीर ‘टेस्ट अॅटलस’च्या टॉप १०० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले
भारतीय खाद्यसंस्कृती ...
Continue reading
चाणक्य नीती: असे लोक जर तुमच्या घरात असतील, तर सावधान! तुमच्या जीवाला धोका असू शकतो
चाणक्य नीती: आयुष्यात प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची इच्छा असते, पण कधी कधी आपल्या घ...
Continue reading
मोत्याची अंगठी घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत – ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्गदर्शन
आजकाल फॅशन आणि सौंदर्याच्या दृष्टीने अंगठी, हार किंवा इतर दागिन...
Continue reading
महिलां नी रोज किती प्रोटीन घ्यावे? निरोगी राहण्यासाठी जाणून घ्या
सध्याच्या काळात महिलां चे आरोग्य अधिक महत्त्वाचे झाले आहे. कामकाज, घरकाम, व्यायाम आणि ...
Continue reading
गांधीग्राम ते जुने शहर या कावड मार्गाची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी संयुक्त पाहणी केली.
या मार्गावर दरवर्षी हजारो भाविक पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन राजराजेश्वर मंदिरात अर्पण करतात.
त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील मटन दुकाने हटवणे,
रस्त्यावरील खड्डे भरून दुरुस्ती करणे, स्वच्छता आणि वाहतुकीची व्यवस्था योग्य ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
या पाहणीदरम्यान महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, आणि इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यंदा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Read Also : https://ajinkyabharat.com/nationalist-congresschaya-jilaha-general-secretary-paddi-vikas-pawar-yanchi-appointment/