नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगाच्या सूत्रांनी म्हटले आहे की, हे आरोप निराधार असून कायद्याचा अवमान करणारे आहेत.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
सूत्रांनी सांगितले की, मतदार याद्यांबाबत चुकीची माहिती पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत सहभागी हजारो कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा अवमान करणारे आहे.
राहुल गांधी यांनी दावा केला होता की “महाराष्ट्र निवडणूक म्हणजे लोकशाहीतील गडबडीतला ब्लूप्रिंट” होता
आणि हीच “मॅच फिक्सिंग” बिहार आणि इतर भाजपला हारण्याची शक्यता असलेल्या राज्यांत केली जाणार आहे.
ते म्हणाले की “फिक्स” केलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी विषासारख्या आहेत.
यावर निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, अपयश आल्यानंतर आयोगाच्या
कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे अतिशय बिनबुडाचे काम आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bulfle/