उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचे नुकसान
बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा परिसरातील नया अंदुरा, कारंजा (रम),
अंदुरा, हाता, शिंगोली, हातरुण, बोरगाव वैराळे, सोनाळा,
Related News
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही ...
Continue reading
Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत किती? जाणून घ्या प्रमुख शहरांत...
Continue reading
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
महाराष्ट्रात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमागे सुपर एल निनोचा प्रभाव असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एल निनो, MJO आणि मान्सूनमधील बदलामुळे पुढील काह...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
देशात पावसाने घेतलेल्या ब्रेकनंतर आता पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील कमी दाबाची प्रणाली, प...
Continue reading
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन, तर देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग कमी झाल्याची माहिती. 18 ते 25 जुलै...
Continue reading
परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
येथील शेतकऱ्यांना मागिल वर्षाची दुष्काळी मदत मिळाली नाही,
तसेच काही शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीक विमा मिळाला;
मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही.
नया अंदुरा परिसरातील अंदुरा मार्गावरील शेतात तसेच निंबा फाटा परिसरातील
शेतकऱ्यांच्या शेतात पिकाऐवजी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामध्ये उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कपाशी, पिकांचे नुकसान
मोठ्या प्रमाणात झाले; मात्र संबंधित तहसीलदार यांनी तातडीने
पटवारी मंडळ अधिकारी यांच्याकडे आदेश जारी करून शेतकऱ्यांना तातडीने
आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी दैनिक अजिंक्य भारत
वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संपूर्ण बाळापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे संपूर्ण बाळापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी संपूर्ण बाळापूर तालुक्यासह
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे; मात्र अजूनही शासन सुस्त पडले असल्याचे चित्र
येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-195-dangerous-homeowners-bajawali-notice/