उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचे नुकसान
बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा परिसरातील नया अंदुरा, कारंजा (रम),
अंदुरा, हाता, शिंगोली, हातरुण, बोरगाव वैराळे, सोनाळा,
Related News
आज अकोल्यात बुवाबाजीविरोधी परिषद; प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान ठरणार आकर्षण
अकोला शहरात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले अस...
Continue reading
अकोला, दि. ३० : बार्शीटाकळी नजिकच्या एका गावात बनावट आधारकार्डावर एका
Continue reading
अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात ‘
Continue reading
अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यकअकोला दि २३: जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमा...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
उडीद, मसूर, मूग, चणा: सर्वाधिक प्रथिने कुठल्या डाळीत? | वर्ल्ड पल्सेस डे विशेष
दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी जगभरात वर्ल्ड पल्सेस डे (World Pulses Day) साजरा केला जातो. गेली १०,००० व...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अळोशी आणि कळोशी गावांच्या शेतशिवारात वन्यजीव प्राणी रोही यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी...
Continue reading
शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश: कोणाचे नशीब चमकणार आणि प्रेमात कोणाला मिळणार यश ?
6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश...
Continue reading
परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
येथील शेतकऱ्यांना मागिल वर्षाची दुष्काळी मदत मिळाली नाही,
तसेच काही शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीक विमा मिळाला;
मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही.
नया अंदुरा परिसरातील अंदुरा मार्गावरील शेतात तसेच निंबा फाटा परिसरातील
शेतकऱ्यांच्या शेतात पिकाऐवजी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामध्ये उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कपाशी, पिकांचे नुकसान
मोठ्या प्रमाणात झाले; मात्र संबंधित तहसीलदार यांनी तातडीने
पटवारी मंडळ अधिकारी यांच्याकडे आदेश जारी करून शेतकऱ्यांना तातडीने
आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी दैनिक अजिंक्य भारत
वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संपूर्ण बाळापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे संपूर्ण बाळापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी संपूर्ण बाळापूर तालुक्यासह
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे; मात्र अजूनही शासन सुस्त पडले असल्याचे चित्र
येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-195-dangerous-homeowners-bajawali-notice/