उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचे नुकसान
बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा परिसरातील नया अंदुरा, कारंजा (रम),
अंदुरा, हाता, शिंगोली, हातरुण, बोरगाव वैराळे, सोनाळा,
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
अकोट नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी दिलासादायक अभय योजना;
परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
येथील शेतकऱ्यांना मागिल वर्षाची दुष्काळी मदत मिळाली नाही,
तसेच काही शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीक विमा मिळाला;
मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही.
नया अंदुरा परिसरातील अंदुरा मार्गावरील शेतात तसेच निंबा फाटा परिसरातील
शेतकऱ्यांच्या शेतात पिकाऐवजी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामध्ये उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कपाशी, पिकांचे नुकसान
मोठ्या प्रमाणात झाले; मात्र संबंधित तहसीलदार यांनी तातडीने
पटवारी मंडळ अधिकारी यांच्याकडे आदेश जारी करून शेतकऱ्यांना तातडीने
आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी दैनिक अजिंक्य भारत
वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संपूर्ण बाळापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यामुळे संपूर्ण बाळापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी संपूर्ण बाळापूर तालुक्यासह
परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे; मात्र अजूनही शासन सुस्त पडले असल्याचे चित्र
येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-195-dangerous-homeowners-bajawali-notice/