IND vs PAK: भारतानं पाकिस्तानला हरवताच IIT बाबांनी मारली पलटी,
विराट कोहलीच्या शतकाचं क्रेडिट स्वत: खाताहेत.
बरं, एवढंच नाही तर आता नवी भविष्यवाणी केलीये,
भारत फायनलमध्ये पोहोचणार नाही आणि पोहोचला तर जिंकणार नाही.
भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यापासून क्रिकेट फॅन्स IIT बाबांचा शोध घेत आहेत.
पाकिस्तान या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव करणार अशी खळबळजनक भविष्यवाणी त्यांनी केली होती.
अर्थात ही गोष्ट भारतीय फॅन्सला नक्कीच आवडणारी नव्हती. त्यामुळे भारत जिंकताच सोशल मीडियावर एकच चर्चा आहे
Related News
नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आ...
Continue reading
नवी दिल्ली | २० मे २०२५ — केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ वर देशभरातून वाढता विरोध दिसून येत असून,
विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी स...
Continue reading
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
अन् ती म्हणजे IIT बाबा. अन् या क्षणी लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की जर कुठे हे बाबा
क्रिकेट फॅन्सच्या तावडीत सापडले तर लोकं तुडवल्याशिवाय राहणार नाहीत.
असो, पण या मॅचच्या पार्श्वभूमीवर IIT बाबांचा आता एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
स्वत:ची भविष्यवाणी फेल झाल्यावर ते क्रिकेट फॅन्सची माफी मागतील अशी अपेक्षा बहुतांश लोकांना होती.
पण तसं काहीच घडलं नाही. उलट त्यांनी असं काही वक्तव्य केलं की जे ऐकून लोकं आणखी खवळून उठतील.
चला पाहूया भारतानं पाकिस्तानला हरवल्यानंतर IIT बाबांनी दिलेली प्रतिक्रिया.
हा व्हिडीओ sunilkumarindiaa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही तो तरुण पाहू शकता ज्याच्यासोबत लईव्ह स्ट्रीम करताना IIT बाबांनी
भारताच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती. त्या तरुणानं भारत
जिंकताच बाबांना फोन केला आणि त्यांची प्रतिक्रिया घेतली.
तो म्हणाला, बाबा भारतानं मॅच जिंकल्यापासून लोकं मला फोन करून आणि कमेंट
सेक्शन शिव्यांची लाखोली वाहात आहेत. यावर तुमचं मत काय आहे?
यावर बाबा म्हणाले, मी या मॅचसाठी म्हणालो नव्हतो. खरं तर या वक्तव्यावर
स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मला पकडून लोकांना काहीच मिळणार नाही.
कदाचित भारताचा जो विजय झालाय तो माझ्यामुळेच झालाय. तुम्हाला कसं माहिती हा विचार मी केला नव्हता.
बााबांच्या या प्रतिक्रियेवर तरुण म्हणाला, भारत जर फायनलमध्ये पोहोचला तर आपण आणखी एक लाईव्ह करू.
यावर बाबा म्हणाले, भारत फायनलमध्ये पोहोचेल असं वाटत नाही. भारत मला फायनल
मॅचमध्ये खेळताना दिसत नाहीये. मला तसे इंट्युशन येत आहेत. कदाचित
भारत जिंकेल सुद्धा मी फक्त माझे इंट्युशन लोकांना सांगितले.
IIT बाबांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ते म्हणाहेत,
“मी असंच काहीपण फेकत असतो. तुम्ही माझं बोलणं इतकं गांभिर्यानं का घेता?”
https://ajinkyabharat.com/budatyacha-pay-kholat-share-marketmadhyay-kahi-moth-ghadanar-nifty-kosanyachaya-umbarathyavar/