नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारत सरकारने देशाच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या ध्वजाखाली चालणाऱ्या कोणत्याही जहाजाला आता भारतीय बंदरांवर प्रवेश देण्यात येणार नाही.
Related News
Bigg Boss Marathi 6 : दिव्या शिंदेची घराबाहेरची कहाणी; “त्यांनी मला निष्कासित केलं नाही, मी स्वतः बाहेर पडलं”
छोट्या पडद्यावरील नाट्यमय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियाला वळण?
अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार झाल्याची माहिती स...
Continue reading
फाल्गुन 2026 मध्ये होणारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणार फाल्गुनचे ग्रहण : खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची घ...
Continue reading
शेतकर्यांसाठी मोठा दिलासा: RBI बदलणार Kisan Credit Card नियम, मिळणार जास्त कर्ज
देशातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रि...
Continue reading
अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असू...
Continue reading
Cheque किंवा EMI Bounce झाल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास? कायदा काय सांगतो? सविस्तर माहिती वाचा…
Cheque Bounce Rules : चेक बाऊंस म्हणजे किरकोळ चूक नाही, तर गंभीर कायदेशीर परिणामांना ...
Continue reading
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
‘The Simpsons’ने एपस्टीन फाइल्सची भविष्यवाणी केली होती का? इंटरनेटवर पुन्हा पेटलेल्या कट-सिद्धांतांची सखोल तपासणी
जगातील सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या अॅनिमेटेड मालिकांपैकी एक असलेल्...
Continue reading
तसेच, भारतीय ध्वजावाहक जहाजांनाही पाकिस्तानातील कोणत्याही बंदरावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
पोर्ट्स, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून,
या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ आणि काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दोन्ही देशांमधील वाढता तणाव आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
समुद्री धोरणात मोठा बदल
हा निर्णय भारताच्या समुद्री धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे.
या बंदीमुळे भारताच्या समुद्री हद्दीत परकीय धोका रोखण्यास मदत होईल आणि देशाची आर्थिक व व्यापारी सुरक्षाही अधिक मजबूत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काय आहे पुढचा टप्पा?
सरकारने बंदर प्राधिकरणांना या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, सीमा शुल्क, नौदल आणि तटरक्षक दलांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे,
जेणेकरून कोणतीही पाकिस्तान ध्वजावाहक जहाजे भारतीय जलसीमेच्या आत शिरू शकणार नाहीत.
Read Also : https://ajinkyabharat.com/prem-sangabhaye-chidlelya-pityache-rakshasi-roop/