महिलांची एकजूट आणि प्रयत्नांचा विजय
समता शेतकरी गटाच्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील
दुसरा क्रमांक मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले.
त्यांच्या या यशामागे जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
श्री. संजय राणे सर आणि श्री. प्रमोद नाळे सर यांचे मार्गदर्शन
तसेच ग्रामपंचायतीचा सक्रिय पाठिंबा होता.
अकोट, अकोला: अकोट तालुक्यातील पिलकवाडी या लहानशा गावातील ‘समता
महिला शेतकरी गटाने’ पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
या गटातील 12 महिलांनी एकत्र येऊन आपल्या गावाच्या
आणि समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कार्य केले.
मुख्य ठळक मुद्दे:
✅ गावाच्या विकासासाठी 12 महिलांनी स्थापन केला समता महिला शेतकरी गट
✅ पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत पहिल्याच वर्षी तालुक्यात दुसरा क्रमांक
✅ ग्रामपंचायत व शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन, गावकऱ्यांचे सहकार्य
✅ 30 मे रोजी शिबिर समारोप कार्यक्रमात ‘मारोती व ब्रह्मचारी महाराज संस्थान पानेट’ तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव
महिलांच्या यशाचा गौरव!
या कर्तबगार महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गावकऱ्यांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.