विवरा, पातुर: अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा ‘
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती शारदाताई पवार उत्कृष्ट महिला पुरस्कार’
पातुर तालुक्यातील ग्राम विवरा येथील प्रगतिशील महिला
Related News
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट: 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी; रक्तरंजित हल्ल्याने जग हादरले
7 थरारक क्षण! रोनाल्डोच्या AI व्हिडिओने जगभरात खळबळ, निर्णायक सामन्यापूर्वी चाहत्यांचा उत्साह शिगेला
‘तारक मेहता’ फेम शैलेश लोढा यांच्या लेकीच्या शाही लग्नात भावुक क्षण; डान्स, 4 खास क्षण!
राजकोट हत्याकांड: सोशल मीडियावरील प्रेमाची 7 धक्कादायक सत्ये! पत्नी समजलेल्या व्यक्तीचा निघाला पुरुष, संतापातून खून
धक्कादायक खुलासा! आलिया भट्टने ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’साठी पैसे घेतले का? अभिनेत्रीचं स्पष्ट उत्तर
IND vs ENG: संजू सॅमसन-इशान किशन पुन्हा फ्लॉप! 10 भन्नाट मीम्स व्हायरल, चाहत्यांचा संताप
मुंबईतील 1 भीषण निष्काळजीपणा! 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, BMC वर गंभीर प्रश्न
मोठा खुलासा! सचिन अहिरांच्या पक्षांतरामागे फडणवीसांची मध्यस्थी? ऑपरेशन टायगरमध्ये दोन उद्योगपतींची भूमिका
WhatsApp Username वरून नवा वाद! मनीष सिसोदियांना स्वतःचे नावच मिळेना, Meta समोर मोठा प्रश्न
7 महत्त्वाचे निर्णय: आत्मा अंतर्गत अकोला तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी किशोर काकडे यांची अविरोध निवड
धावत्या ट्रेनमधील 11 सेकंदांच्या स्टंटने सोशल मीडियावर खळबळ; व्ह्यूजसाठी तरुणाने मृत्यूला दिले आव्हान
शेतकरी वंदना धोत्रे आणि देविदास धोत्रे यांना प्रदान करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान
हा पुरस्कार केंद्रीय दळणवळण व रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते
22 मार्च रोजी अमरावती येथे प्रदान करण्यात आला. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष गजानन फुंडकर, खासदार बलवंत वानखडे,
खासदार अनिल बोंडे आणि आमदार सुलभाताई खोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
अमरावतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
अनेक कृषी पुरस्कारांनी सन्मानित
गेल्या 30 वर्षांपासून शेती क्षेत्रात काम करणाऱ्या वंदनाताई धोत्रे यांनी 2014 पासून
बायोडायनामिक पद्धतीने रसायनमुक्त शेतीचा अवलंब केला.
त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार, राज्यस्तरीय कृषी प्रेरणा पुरस्कार,
रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार, कृषी महिला पुरस्कार आणि कृषी विज्ञान केंद्र पुरस्कारासह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
महिला शेतकऱ्यांचा हा यशस्वी प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

