इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पाकिस्तानचे खासदार
ताहिर इक्बाल हे संसदेत भाषण करताना अचानक भावनाविवश झाले आणि फूटाफूट रडू लागले.
Related News
Weather Update: पुढील 48 तास धोक्याचे! हवामान विभागाचा अलर्ट; अनेक जिल्ह्यांना इशारा
राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलत्या स्वरूपाचे होत असून, पुढील
Continue reading
लाडकी बहीण योजना : रखडलेल्या हप्त्यांसाठी शेवटची संधी! अर्ज दुरुस्ती आणि ई-केवायसी ३१ मार्च २०२६ पर्यंत करा
राज्यातील लाखो महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आल...
Continue reading
अमेरिकेमुळे भारताचं तब्बल 4,70,55,47,50,00,000 रुपयांचं नुकसान; भरपाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
हवामान बदल ही जगासमोरील सर्वात गंभीर आणि भयानक समस्या बनली...
Continue reading
महान येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात पार; हिंदू-मुस्लिम बांधवांनी घेतला शिरखुरम्याचा आस्वाद
पवित्र रमजान ईद नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर सौहार्दाचा संदेश देत...
Continue reading
LPG सिलिंडर महाग, तुटवडा वाढला! पण डिलिव्हरी बॉयला किती मिळतात कमिशन? धक्कादायक आकडे समोर
इराण–इस्रायल युद्धाचे पडसाद जगभर उमटत आहेत. भारतातही त्...
Continue reading
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम? संभाजीनगरात पेट्रोलचे नवीन नियम; दुचाकींसाठी फक्त 200 रुपये, चारचाकीसाठी 2000 रुपये मर्यादा
इराण–इस्रायल युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. युद्...
Continue reading
इराण युद्धाच्या धगधगीत वातावरणात चीनचा संताप… जपानमधील दूतावासावर हल्ला; जगभर तणावाचं सावट!
अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्य...
Continue reading
२००० कोटींचा महाघोटाळा? आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्यावर भाजप नेत्याचे धक्कादायक आरोप; महिलांसोबतचे व्हिडिओ, ब्लॅकमेलिंगची खळबळजनक माहिती समोर
राज्यात गेल्या काही दिवसांत राजकीय...
Continue reading
अणुयुद्धाचा धोका वाढतोय? तज्ज्ञांचा इशारा—अशा देशांना सर्वाधिक फटका बसू शकतो!
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाला आता 4 आ...
Continue reading
इराण–इस्राईल–अमेरिका युद्धात रशिया मालामाल! रोज जमा होतात तब्बल ७१ अब्ज रुपये
मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण य...
Continue reading
मद्यप्रेमींना सर्वात मोठा धक्का! इराण युद्धाचे परिणाम भारतापर्यंत, मद्याची एक बॉटल आता महागणार?
अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरु असल...
Continue reading
Multibagger Stock: टाटा कंपनीचा हा शेअर सुसाट, 1 लाखांचे झाले तब्बल 4.5 कोटी! गुंतवणूकदारांची झाली मोठी लॉटरी
भारतातील शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिल...
Continue reading
त्यांनी आवाहन केलं – “या खुदा, आज बचा लो… अल्लाह आमच्या देशाची हिफाजत करो.”
भारतानं पहलगाममधील २६ पर्यटकांच्या निर्घृण हत्येनंतर पाकिस्तानमधील दहशतवादी
तळांवर जोरदार कारवाई करत कठोर संदेश दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्यामुळे पाकिस्तानच्या लष्करात आणि राजकारणात संभ्रम आणि घबराट निर्माण झाली आहे.
पाकिस्तानकडून मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा अपयशी प्रयत्न
काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला.
अमृतसर, जालंधर, लुधियाना, चंदीगड, पठाणकोट, श्रीनगर, आदमपूर आणि फलोदीसह अनेक शहरं लक्ष्य होती.
मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या सर्व मिसाईल्स हवेतच नष्ट केल्या.
भारतीय लष्कराचं प्रत्युत्तर: लाहौरमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त
आज सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या लाहौर शहरामध्ये असलेल्या
हवाई संरक्षण प्रणालींवर अचूक हल्ले करत त्या निष्क्रिय केल्या.
हे प्रतिहल्ले त्याच तीव्रतेने आणि युद्धनैतिकतेनुसार करण्यात आले असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे.
‘परमाणु धमक्या’ थांबल्या; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा पलटलेला सूर
पहलगाम हल्ल्यानंतर सतत भारताला युद्ध आणि परमाणु हल्ल्याच्या धमक्या देणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री
ख्वाजा आसिफ यांचा सूर आता पूर्णतः बदललेला दिसतो. एका परदेशी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की,
“भारत जर माघार घेत असेल, तर आम्हीही तणाव कमी करण्यासाठी तयार आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतोय.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoor-nantar-pakistan-bithleli-kurapat/