इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पाकिस्तानचे खासदार
ताहिर इक्बाल हे संसदेत भाषण करताना अचानक भावनाविवश झाले आणि फूटाफूट रडू लागले.
Related News
अकोला ते शिमला… आठ वर्षांनंतर बेपत्ता तरुणाचा चमत्कारिक शोध
गोशाळेत मजुरी करत जगत होता आयुष्य; ओळखपत्र तपासणीत उलगडली कहाणी, व्हिडिओ कॉलवर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू
दरम्यान जयेश ...
Continue reading
बांगलादेशात 23 वर्षीय हिंदू तरुणासोबत धक्कादायक प्रकार; गॅरेजला आग लावून जिवंत जाळल्याचा आरोप, हिंदूंमध्ये संताप
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू
Continue reading
सिंगल राहणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती
आजकालच्या वेगवान जीवनशैलीत अनेक लोक जोडीदाराशिवाय एकटे रा...
Continue reading
दुपारचे जेवण आता आरोग्यदायी – ओट्सपासून बनवा हे ५ स्वादिष्ट भारतीय शाकाहारी पदार्थ
ओट्स फक्त न्याहारीसाठी मर्यादित नाहीत, असे अनेक लोक आजही मानतात. पण ही...
Continue reading
संपूर्ण मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा? 12 लाखांपर्यंत शून्य कर, 6 स्लॅब 2 मध्ये आणण्याचा प्रस्ताव – जाणून घ्या 2026 चा अर्थसंकल्प काय देणार!
Continue reading
बजेट 2026: ‘या’ 5 गोष्टी समजून घ्या, देशाचे अर्थसंकल्प सहज समजेल
बजेट 2025: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू होत आहे, आणि 1 फेब्रु...
Continue reading
Iran vs US : मिडल ईस्टमध्ये युद्धाची चाहूल? अमेरिकेची इराणभोवती तिहेरी घेराबंदी, खामेनेईंवरील दबाव वाढला
मिडल ईस्टमधील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे.
Continue reading
Henley Passport Index 2026: भारतीय पासपोर्टची मोठी झेप, जागतिक पासपोर्ट रँकिंगमध्ये भारत-परिस्थिती
जगभरातील प्रवास सुलभ करण्यासाठी प्रत्येक देशाचे पासपोर्ट किती प्रभावी आहे, याचा ...
Continue reading
उद्धव ठाकरे गटाला महापालिका निवडणुकांनंतर पुन्हा धक्का, नितेश राणे आणि भाजपच्या बिनविरोध विजयाची मालिका सुरू
5 फेब्रु...
Continue reading
Penny Share: Mercury EV Tech – छोटा पण जबरदस्त मल्टिबॅगर, गुंतवणूकदारांची संपत्ती दुपटीने वाढवणारा ईव्ही स्टॉक
Mercury EV Tech : शेअर बाजार...
Continue reading
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता; जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती जाणार
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी...
Continue reading
त्यांनी आवाहन केलं – “या खुदा, आज बचा लो… अल्लाह आमच्या देशाची हिफाजत करो.”
भारतानं पहलगाममधील २६ पर्यटकांच्या निर्घृण हत्येनंतर पाकिस्तानमधील दहशतवादी
तळांवर जोरदार कारवाई करत कठोर संदेश दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्यामुळे पाकिस्तानच्या लष्करात आणि राजकारणात संभ्रम आणि घबराट निर्माण झाली आहे.
पाकिस्तानकडून मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा अपयशी प्रयत्न
काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला.
अमृतसर, जालंधर, लुधियाना, चंदीगड, पठाणकोट, श्रीनगर, आदमपूर आणि फलोदीसह अनेक शहरं लक्ष्य होती.
मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या सर्व मिसाईल्स हवेतच नष्ट केल्या.
भारतीय लष्कराचं प्रत्युत्तर: लाहौरमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त
आज सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या लाहौर शहरामध्ये असलेल्या
हवाई संरक्षण प्रणालींवर अचूक हल्ले करत त्या निष्क्रिय केल्या.
हे प्रतिहल्ले त्याच तीव्रतेने आणि युद्धनैतिकतेनुसार करण्यात आले असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे.
‘परमाणु धमक्या’ थांबल्या; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा पलटलेला सूर
पहलगाम हल्ल्यानंतर सतत भारताला युद्ध आणि परमाणु हल्ल्याच्या धमक्या देणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री
ख्वाजा आसिफ यांचा सूर आता पूर्णतः बदललेला दिसतो. एका परदेशी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की,
“भारत जर माघार घेत असेल, तर आम्हीही तणाव कमी करण्यासाठी तयार आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतोय.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoor-nantar-pakistan-bithleli-kurapat/