नवी दिल्ली | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने राबवलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने गुरुवारी सर्वदलीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, बैठकीत गृहमंत्री अमित शहा,
Related News
इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ भारतीय ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली...
Continue reading
सतना | ८ मे २०२५ — "गावात वीज येत नाही" अशी तक्रार केवळ मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर करणे
एका युवकाला इतके महागात पडेल, याची त्यालाही कल्पना नव्हती. सतना जिल्ह्यातील कोटर विद्यु...
Continue reading
उत्तरकाशी | ८ मे २०२५ — उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात घडला.
यमुनोत्रीहून गंगोत्रीकडे जाणाऱ्या खासगी हेलिकॉप्टरला अपघात झाला,
ज्यामध्ये ६ जणांचा ...
Continue reading
नवी दिल्ली | ८ मे २०२५ — २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर,
भारत सरकारने पाकिस्तानमधून येणाऱ्या डिजिटल कंटेंटवर तात्काळ बंदी घालण्याचा निर...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इंदिरानगर मधिल
नागरी वस्तीतील अनेक कुटुंबाच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने तसेच भिंती कोसळल्याने
अ...
Continue reading
2020 हे वर्ष उर्वशी संघवीसाठी दुःखद ठरले. वडिलांच्या निधनामुळे तिच्या आयुष्यातील आधारवड हरपला.
मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द न सोडता, उर्वशीने आत्मविश्वास आणि चिक...
Continue reading
मुंबई | ८ मे २०२५ – भारतीय लष्कराने अंमलात आणलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर
देशभरात सुरक्षेचा उच्चतम अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण ...
Continue reading
मुंबई | ८ मे २०२५ – मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) या उपक्रमाने बस प्रवासाच्या त...
Continue reading
इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पा...
Continue reading
जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्य...
Continue reading
नवी दिल्ली | 8 मे 2025 — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले.
या कारवाईनंतर बिथरलेल्य...
Continue reading
लखनऊ | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन
सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोखठोक वक्तव्य करत म्...
Continue reading
काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर प्रमुख पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.
बैठकीदरम्यान कर्नल सोफिया कुरैशी यांनी सेटेलाइट प्रतिमा आणि व्हिडीओ सादर करत
ऑपरेशन सिंदूरच्या तपशीलवार माहितीचे सादरीकरण केले. पाकिस्तान आणि पीओकेमधील
कोणते-कोणते दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
भारतीय लष्कर आणि वायुदलाने लश्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या मुख्यालयांवर मिसाइल हल्ले
करून त्यांचा पूर्णपणे नाश केला. हे ठिकाण हाफिज सईद आणि मसूद अजहरसारख्या कुख्यात दहशतवाद्यांचे गड मानले जात होते.
सरकारने या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची अधिकृत आकडेवारी दिली नसली,
तरी मीडिया अहवालानुसार 70 पेक्षा अधिक अतिरेकी ठार झाल्याचे समोर आले आहे.
या बैठकीत सरकारकडून सीमेवरील परिस्थिती, पुढील लष्करी धोरणं, आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया,
आणि देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी
सुरक्षादलांच्या धाडसी कारवाईचे समर्थन करत सरकारला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-sonyachaya-darat-usi/