अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी,
कुछ लोग अपनी औकाद भुल गए है,
Related News
तुकाराम मुंढेंचा धडाका! जालन्यात ज्यूस व आईस्क्रीम दुकानांवर भीतीचं सावट
7 धक्कादायक कारणे! तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईने जालन्यात ज्यूस-आईस्...
Continue reading
तुकाराम मुंढे यांचं जनतेकडून प्रचंड कौतुक, पण बदलीचीही कुजबुज; जरांगे म्हणाले- सरकारने त्या भानगडीत पडूच नये
मुंबई : राज्यातील भेसळखोरांविरोधात ...
Continue reading
राज्यसभा उमेदवारी वादाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठा वादळ निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. ज...
Continue reading
‘पदासाठी पक्ष बदलणार नाही’; नवनीत राणांचा राष्ट्रवादी प्रवेशावर पूर्णविराम
नवनीत राणा यांचा मोठा खुलासा : महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या रिक्त जागेवरून गेल्या काही दिवसांप...
Continue reading
मोठा धक्का! राज्यसभा उमेदवारी न मिळाल्यानंतर छगन भुजबळांची 5 मोठी वक्तव्ये; म्हणाले- 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही'मुंबई : राष्ट्रवाद...
Continue reading
जालन्यात मृतदेहाची अमानुष विटंबना; 15 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेली रुग्णवाहिका असताना कचऱ्याच्या गाडीतून नेला मृतदेह
जालना जिल्ह्यातील परतूर शहरातून माण...
Continue reading
आंदोलनानंतर सरकार-जरांगे यांच्यात सकारात्मक समन्वय
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुख्यमंत्री ...
Continue reading
मराठा समाजासाठी मोठा दिलासा! फडणवीस सरकारकडून 8 दमदार शैक्षणिक योजना लागू; हजारो विद्यार्थ्यांना होणार थेट फायदा
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक सवलती, आरक्षण आणि श...
Continue reading
राज्यसभेच्या जागेवर मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादी भाजपसाठी जागा सोडणार? 4 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राज्यसभ...
Continue reading
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज (4 जून) 79 वा वाढदिवस साजरा केला जात आहे....
Continue reading
मोठी बातमी! 6 जूनच्या दिल्ली आंदोलनावर मनोज जरांगेंचे धक्कादायक भाष्य; अभिजीत दिपकेंबाबत केले सूचक वक्तव्य
मुंबई/जालना : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक
Continue reading
MLC Election 2026 : ‘हळूहळू शिवसेनेला मारायचंय’; अब्दुल सत्तार यांचा भाजपवर घणाघात, महायुतीत वाढली खळबळ
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकी...
Continue reading
शायद अपनी याद दिलानी होगी -छगन भुजबळ
आपण सगळे एकत्र राहिलो तर ओबीसी समाजाचे आरक्षण वाचेल.
आपल्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात अनेक सहकारी
आपले हात बळकट करण्यासाठी सज्ज आहेत.
आम्ही ओबीसी शांत बसलो आहोत याचा अर्थ आम्ही गरीब आहोत,
असा नाही. तुम्ही आम्हाला कुठेही न्यायला आम्ही जनावर नाही,
अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू ठामपणे मांडली.
ते आज जालन्यातली वडगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह
ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले.
छगन भुजबळ यांनी वडीगोद्री येथील आपल्या तासभराच्या घणाघाती भाषणात
विरोधकांचा समाचार घेतला.
त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शेरोशायरी करत ओबीसी आंदोलकांमध्ये ऊर्जा फुंकली.
या भाषणात त्यांनी म्हटले की, आता एकच सांगतो.
अब जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी,
कुछ लोग अपनी औकाद भुल गए,
शायद अपनी याद उनको दिलानी होगी,
असे भुजबळ यांनी म्हणताच ओबीसी आंदोलकांनी एकच गलका केला.
काही लोकं आपली औकात विसरलेत.
औकातीमध्ये राहा बेट्याहो, आम्ही शांत बसलो आहोत,
याचा अर्थ आम्ही गरीब नाही, असे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे, आम्हाला कोणाशीही लढाई करायची नाही.
पण तुम्ही सांगाल तेच करायचं, ही दादागिरी थांबवा.
लक्षात ठेवा कोणी म्हणेल, आम्ही ओनर आहोत.
सरकारमध्ये आणि विधानसभेत आम्ही जास्त आहोत,
म्हणजे यांना दाबू, असे काहींना वाट त असेल.
पण संबंधितांनी हा गैरसमज मनातून काढून टाकावा, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला
Read also: https://ajinkyabharat.com/jigaon-prakalpatoon-24-dalghami-watershed-reserved-for-akola-city/