सकाळच्या प्रहरी सुंदर स्वच्छ हवा व नैसर्गिक वातावरण
असल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसर
नागरिकांचे आवडीचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे सकाळी व
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
सायंकाळी या परिसरात वर्दळ वाढली आहे. असे असले तरी काही
असामाजिक तत्वांच्या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण झाल्याने आता कुणालाही पूर्वपरवानगीशिवाय या
परिसरात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा
प्रशासनाने दिला आहे. विद्यापीठ परिसरामध्ये सकाळ संध्याकाळ
या वेळी पायी फिरण्यासाठी येणाऱ्या तसेच इतर कामासाठी
विद्यापीठ परिसरातील रस्त्यांचा वापर करणाऱ्या समस्त
नागरिकांना विद्यापीठ प्रशासनाने सुचित केले आहे की विद्यापीठ
परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने तसेच अनुचित घटनेच्या
प्रतिबंधक उपाय योजना म्हणुन विद्यापीठ परिसरात २५ ऑक्टोंबर
२५२४ पासुन प्रवेश नियमन करण्यात येत आहे. ज्या नागरीकांना
सकाळ संध्याकाळ विद्यापीठ परिसरात फिरावयाचे आहे त्यांनी
विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून २५ ऑक्टोबर पूर्वी रितसर पास
तयार करून घ्यावी व विद्यापीठ प्रशासनास सहकार्य करावे. नमूद
तारखेनंतर विद्यापीठ कर्मचारी सोडून इतर कुठल्याही नागरीकास
पास/प्रवेशपत्रा शिवाय प्रवेश देता येणार नाही. ज्या नागरीकांना
पास काढावयाची आहे त्यांनी क्युआर कोड स्कॅन करुन
ऑनलाईन नोंदणी करावी पासधारक नागरीकांना सकाळी ५ ते
८.३० व सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत संबंधीत प्रवेशव्दाराच्या
अनुषंगाने ठरवून दिलेल्या मार्गान व नोंदणीच्या वेळेनुसार
फिरण्याची परवानगी असेल. नोंदणी प्रक्रिया विद्यापीठाचे संकेत
स्थळ www.pdkv. ac.in वर उपलब्ध नोंदणी करताना काही
तांत्रिक अडचण आल्यास कुलसचिव कार्यालयाच्या सामान्य
प्रशासन विभाग येथे संपर्क साधावा. असे आवाहनही विद्यापीठ
प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/threat-of-cyber-crime-in-asia-pacific-countries/