पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली होती
रात्री उशारी जरांगे पाटील यांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये
दाखल करण्यात आलं होतं. पुण्यात सभेदरम्यान त्यांना चक्कर आली होती.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
सध्या जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुण्यात शांतता रॅलीत भाषण केल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली होती.
सततचा प्रवास, उपोषण, व्यस्त वेळापत्रकामुळे मनोज जरांगे पाटील यांना
अशक्तपणा जावणत होता. दरम्यान चक्कर आल्यामुळे त्यांना स्टेजवर बसावे लागले होते.
त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.
मात्र,त्यासोबत त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
मागील चार ते पाच दिवसांपासून जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात
मराठा आरक्षण रॅलीत सहभागी झालेले आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती
ठीक नसून हात थरथरत असल्याचं त्यांनी नमूद केले. भाषण संपल्यानंतर
जरंगे पाटील यांना अचानक अशक्तपणा जाणवला आणि ते मंचावर बसले.
त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण आणि सगेसोयऱ्याची आरक्षणाची अंमलबजावणी
या मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहे.
शांतता रॅलीच्या माध्यमातून ते मराठा बांधवांना भेटी देत आहेत.
मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होणार आहे.
त्यामुळे नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती सीबीएस चौकात जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.
जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठीकठिकाणी
भगवे झेंडे आणि जरांगे पाटील यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-poisonous-and-destructive-kangana-ranaut/