नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे.
बारामतीत महायुतीच्या सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे असा सामना आहे. या लढाईला अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी किनार आहे.
असाच काहीसा संघर्ष उत्तर प्रदेशच्या रायबरेलीत पाहायला मिळणार होता. पण कुटुंबात संघर्ष नको.
Related News
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भविष्यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चांना नवीन वळण आलं आहे. राष्ट्रवादी ...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसमध्ये भूकंप – 7 नगरसेवकांचे थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांची कडक कारवाई
राज्यातील काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. ज...
Continue reading
अजित पवारांच्या फोटोवर फुल्या, रोहित पवारांचे धक्कादायक आरोप; Ashok Kharat प्रकरण राज्यात खळबळ निर्माण करत
महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर खळबळ निर्माण करणारे...
Continue reading
बारामती विधानसभेच्या पोट निवडणुकीत आता बिनविरोधी रंगाचा सवाल; लक्ष्मण हाके उमेदवार बनवणार
बारामती विधानसभेची पोट निवडणूक सध्या महाराष्ट्र राजकारणात चर...
Continue reading
नवी दिल्ली: दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण राज्यात धक्का दिला. हा अपघात लीयरजेट कोसळून झाला होता आणि ...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
सुनेत्रा पवार यांच्या लेटरबॉम्बने महाराष्ट्र राजकारणात खळबळ, निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या घडामोडीने खळबळ उडवली आहे. राज्याच्या
Continue reading
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांचा Donald Trump यांना थेट फोन; भारताची भूमिका स्पष्ट
अमेरिका आणि इराण यांच्या...
Continue reading
LPG सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस मिळणार? सरकारचे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास ठेवू नका
देशभरात गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरत होती की, घरगुती LPG
Continue reading
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची सक्रिय भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना थेट फोन
पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभू...
Continue reading
IIT मुंबईत ‘भारत इनोव्हेट्स डीप-टेक’ प्री-समिटचे भव्य उद्घाटन; देशभरातील स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग
मुंबईतील IIT Bombay
Continue reading
अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा?” राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ
नाशिकमधील कथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्...
Continue reading
कुटुंबातील गोष्टी चव्हाट्यावर यायला नको म्हणून भाजप नेते वरुण गांधींनी हा संघर्ष टाळला. विशेष म्हणजे गांधींनी निवडणूक लढावी यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही होते.
काँग्रेसकडून रायबरेलीमधून प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पिलीभीतचे खासदार आणि भाजप नेते वरुण गांधींना विनंती केली होती.
पण निवडणूक म्हणजे काही राजकीय कॉमेडी किंवा सर्कस नाही, असं गांधींनी थेट मोदींना सांगितलं आणि रायबरेलीमधून लढण्याचा प्रस्ताव नाकारला.
मलायला मनोरमानं वरुण गांधीशी याबद्दल संपर्क साधला. ‘मोदी आणि आमच्यात झालेली चर्चा उघड करणं नैतिकतेत बसत नाही,’ असं गांधींनी त्यांना सांगितलं.
पिलीभीतचे खासदार असलेल्या गांधींना भाजपनं यंदा त्या मतदारसंघातून तिकीट दिलेलं नाही.
काँग्रेस रायबरेलीतून प्रियांका गांधींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली. त्यांच्याविरोधात भाजपनं वरुण यांना तिकीट देऊ केलं.
मार्च आणि एप्रिलमध्ये मोदींनी वरुण यांच्याशी संवाद साधला. तुम्ही रायबरेलीतून लढा.
मी स्वत: तुमच्यासाठी प्रचार करेन, सभा घेईन, अशा शब्दांत मोदींनी वरुण यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण वरुण यांनी त्यांना नकार दिला.
राजकारण म्हणजे माझ्यासाठी सर्कस नाही, जिथे नातेवाईक एकमेकांविरुद्ध लढतात, असं वरुण यांनी मोदींना सांगितलं.
रायबरेलीतून निवडणूक हरलात तरीही तुमचं पुनवर्सन करू, असा शब्द मोदींनी वरुण यांना दिला. पण मोदींची ही ऑफरदेखील वरुण यांनी नाकारली.
मला काही काळ राजकारणापासून दूर राहायचं असल्याचं त्यांनी मोदींना सांगितलं. रायबरेलीतून वरुण गांधींना तिकीट दिल्यास ते चांगली लढत देऊ शकतील, असं भाजपचा अंतर्गत सर्वेक्षण अहवाल सांगतो.
त्यामुळेच गेल्या दोन आठवड्यांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरुण यांना निवडणुकीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. पण वरुण यांनी लढण्यास स्पष्ट नकार दिला.
Also Read: https://ajinkyabharat.com/assembly-elections-are-being-held-as-a-way-to-empty-the-government-treasury-sanjay-rauta/