शेतकरी कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरेंची मागणी
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा,
Related News
भाजपला मोठा धक्का! शिंदे दिल्लीहून परतताच राज्यातील राजकारण तापलं; हिंगोलीत भाजप उमेदवाराची ऐनवेळची माघार, शिवसेनेत प्रवेश
राज्यात सुरू असलेल्या निवडणूक परीस्थितीत
Continue reading
Mumbai Crime: विरारमध्ये पाणी भरण्याच्या वादातून ५७ वर्षीय व्यक्तीची मच्छर स्प्रेने हत्या, संपूर्ण परिसर हादरला
मुंबईतील विरार शहरात पाणी भरण्याच्या साध...
Continue reading
Hardik Pandya Marriage: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेला उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल ...
Continue reading
शिवसेना-भाजप भांडण आणि अजित पवारांच्या भूमिकेवर संपूर्ण माहिती
मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि ...
Continue reading
उद्धव Thackeray यांची बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टवर पुनर्नियुक्ती; आदित्य ठाकरेही सदस्य
मुंबई – महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब Thackeray राष्ट्रीय स...
Continue reading
अकोट: महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा १७ नोव्हेंबर रोजी दुबई येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्ति...
Continue reading
अकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारांची लांबच लांब रांगा दिसून आल्या. अकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत ३५ नगरसेवक व एक नग...
Continue reading
Kiran Gaikwad Social Media Detox या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण काय? देवमाणूस फेम अभिनेत्याच्या निर्णयाने चाहते हादर...
Continue reading
Raj Thackeray On Balasaheb Thackeray : ११ वर्षांनंतर राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले. पोस्...
Continue reading
बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष...
Continue reading
बाळापूर : राज्यातील नगर पंचायत आणि नगर पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. या प्रक्रियेतील बाळापूर नगर परिषद ही १२ प्रभागांची असून, ...
Continue reading
मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 – नाक्यावर वाहनांची तपासणी सुरूमूर्तिजापूर प्रतिनिधी :मुर्तिजापूर,नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडाव...
Continue reading
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा.
त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा.
महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेत केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की,
राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो
आणि पंचतारांकित शेती करतो.
विशेषतः अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यावर घणाघात करत राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत.
१० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.
घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही.
पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही. चित्रविचित्र गोष्टी राज्यात सुरू आहेत.
त्यामुळे डबल इंजिन सरकार आलंय,
कसंबसं एनडीएचं सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलंय.
नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी २ लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती.
त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून
निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा असं त्यांनी म्हटलं.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कर्जमुक्तीची घोषणा अद्याप पूर्ण झाली नाही.
नुसत्या घोषणा करू नये. अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा.
मंत्र्यांना इतर कामे बरीच आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही.
जनतेचा वाली कोणी राहिला नाही.
ज्याप्रमाणे मध्य प्रदेशात लाडली बहना अशी योजना आहे
तशी राज्यात लाडकी बहीण योजना आणतायेत.
मुली मुलांमध्ये भेदभाव करू नका, मुलींप्रमाणेच मुलांनाही योजना आणा.
पोलीस भरतीत साडे सतरा हजार जागांसाठी लाखो अर्ज आलेत.
भरतीसाठी आलेल्या तरुणांना राहण्याची व्यवस्था नाही.
अनेक ठिकाणी सोयीसुविधा नाहीत.
बेकारी वाढत चालली आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/sam-pitroda-once-again-appointed-as-overseas-congress-chief/