टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा संपल्यानंतर आता युवा खेळाडूंचा समावेश असलेला
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी मालिका खेळायची आहे.
Related News
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
CPL 2026 : 6 चेंडूत 6 धावांची गरज..! गोलंदाजाने सामना पूर्णपणे फिरवला, पण शेवटची एक चूक अन् हातातला सामना गेला
कॅरेबियन प्रीमियर ...
Continue reading
Gen Z नंतर जेन अल्फाची चिंता! 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन? मोदी सरकार आणणार ‘SHIELD Bill’
Social Media-Gaming Ban B...
Continue reading
5 फोटोंनी चाहत्यांना घायाळ! गुलाबी ड्रेसमध्ये माधुरी दीक्षितचं अप्रतिम सौंदर्य, साठीच्या उंबरठ्यावरही देतेय दमदार फॅशन गोल्स
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री
Continue reading
हर्षवर्धन राणे - संजीदाच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण
हर्षवर्धन राणे-संजीदा शेखच्या नात्याची जोरदार चर्चा : बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच म...
Continue reading
Nitin Gadkari : मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; नितीन गडकरींवरील डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश, प्रतिष्ठेच्या संरक्षणावर न्यायालयाचा भर
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदे...
Continue reading
Whatsapp News : व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! अचानक '24 तास Account Under Review'; नेमकं काय घडलं? जाणून घ्या कारण आणि उपाय
लाखो व्हॉट्सॲप यूजर्समध्ये चिंता; 'This account...
Continue reading
मोकळ्या मनाने विचार करा, भक्त नाही… गावी पोहोचताच सोनम वांगचुक यांचा थेट निशाणा; Gen Z ला दिला मोठा संदेश
26 दिवसांच्या उपोषणानंतर गावी परतलेल्या सोनम वांगचुक यांनी सरकारला आश्वास...
Continue reading
या मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने संघ घोषित केला आहे.
मात्र, आता या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत.
पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा
यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
त्यांना संजू सॅमसन, शिवम दुवे आणि यशस्वी जैस्वाल यांचे बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.
सॅमसन, दुबे आणि जैस्वाल हे टी २० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.
सध्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याने भारतीय संघ तिथेच अडकला आहे.
त्यामुळे सॅमसन, जैस्वाल आणि दुबेही भारतीय संघाबरोबर बार्बाडोसमध्ये आहेत.
ते आता आधी भारतात येतील आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटच्या तीन टी सामन्यांसाठी
रवाना होतील.
दरम्यान, यामुळे आता साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांना
आंतरराष्ट्रीय टी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी असणार आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हर्षित राणावर आयपीएल २०२४ दरम्यान
बीसीसीआयने शिस्तभंगाबद्दल कठोर कारवाई केली होती.
त्याला एका सामन्यासाठी बंदीही घातली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/a-total-of-14-applications-including-both-the-candidates-for-the-legislative-council/